आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महमंद’कडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाची रेकी !
यावरून आतंकवादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करत असल्याचेच यातून स्पष्ट होते !
यावरून आतंकवादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करत असल्याचेच यातून स्पष्ट होते !
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या आतंकवादावरील ‘२०२० कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम्’ या ताज्या अहवालात म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिज्बुल मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना भारतीय उपखंडात सक्रीय आहेत.
भारत सरकार या ‘अॅप’वर कधी बंदी घालणार ? – संपादक नवी देहली – पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मौलाना (इस्लामी विद्वान) मसूद अजहर याच्याशी संबंधित ‘अच्छी बाते’ नावाचे अॅप आहे. ‘गूगल प्ले स्टोअर’ने त्याला शैक्षणिक गटात ठेवले आहे. या अॅपमधून इस्लामी शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे; मात्र प्रत्यक्षात याद्वारे तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न … Read more
अमेरिकेच्या संस्थेला जे ठाऊक आहे, ते संपूर्ण जगाला आणि संयुक्त राष्ट्रांनाही ठाऊक आहे; मात्र याच्याविरोधात कुणीच काही करत नाही, हे लक्षात घ्या ! हे पहाता भारताने गांधीगिरी सोडून आक्रमक धोरण स्वीकारणेच आवश्यक !
पाकिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी आहे, त्यानेच तालिबानला पोसले आहे. अशा अनेक घटकांना पाकिस्तानने बळ दिले आहे.
पाकला नष्ट केल्याविना जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही !
जिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्यामुळे ते त्यांच्या धार्मिक स्थळांवर नाही, तर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
भारताने अफगाणिस्तान शासनाला सैनिकी साहाय्य करून या आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
अशा जिहादी आतंकवाद्यांवर कोण विश्वास ठेवणार ? कंदहार विमान अपहरणाच्या वेळी तालिबानचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध जगजाहीर झाले होते, हे भारत कधी विसरू शकणार नाही !
यावरून उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंचे संत, महंत, साधू हे असुरक्षित असल्याचे लक्षात येते. यास्तव राज्य सरकारने संत, महंतांना अधिक सुरक्षा प्रदान करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !