भारताशी १०० वर्षे शत्रुत्व न ठेवण्याचे घोषित करणार्या पाकचा कावेबाजपणा उघड !
एकेका आतंकवाद्याला ठार करत बसलो, तर भारताच्या मुळाशी उठलेला जिहादी आतंकवाद कधीच संपुष्टात येणार नाही ! आतंकवाद्यांचे माहेरघर बनलेल्या पाकिस्तानला नष्ट केल्याखेरीज आतंकवाद्यांचा नायनाट होणे कदापि शक्य नाही ! त्यामुळेच पाकिस्तानचे समूळ उच्चाटन करा ! – संपादक

श्रीनगर – काश्मीरच्या कुलगाममध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या एका आतंकवाद्याला ठार केले आहे. या चकमकीत रोहित छिब नावाचे पोलीस हवालदार हुतात्मा झाले, तर ३ सैनिक अन् २ नागरिक घायाळ झाले आहेत.
मुठभेड़ में सुरक्षा बलों ने आतंकवादी संगठन जैश-ए-मोहम्मद के एक आतंकवादी को मार गिराया है
(@ashraf_wani) (@kamaljitsandhu) #JammuandKashmir #KulgamEncounter https://t.co/PRF9pIjq7G
— AajTak (@aajtak) January 12, 2022
सैन्याधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगाम जिल्ह्यातील परिवान क्षेत्रात आतंकवादी लपल्याची माहिती सैनिकांना मिळाली. त्यांच्या शोधासाठी मोहीम राबवतांना दोन्ही गटांमध्ये चकमक उडाली.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !