भारताशी १०० वर्षे शत्रुत्व न ठेवण्याचे घोषित करणार्या पाकचा कावेबाजपणा उघड !
एकेका आतंकवाद्याला ठार करत बसलो, तर भारताच्या मुळाशी उठलेला जिहादी आतंकवाद कधीच संपुष्टात येणार नाही ! आतंकवाद्यांचे माहेरघर बनलेल्या पाकिस्तानला नष्ट केल्याखेरीज आतंकवाद्यांचा नायनाट होणे कदापि शक्य नाही ! त्यामुळेच पाकिस्तानचे समूळ उच्चाटन करा ! – संपादक

श्रीनगर – काश्मीरच्या कुलगाममध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या एका आतंकवाद्याला ठार केले आहे. या चकमकीत रोहित छिब नावाचे पोलीस हवालदार हुतात्मा झाले, तर ३ सैनिक अन् २ नागरिक घायाळ झाले आहेत.
मुठभेड़ में सुरक्षा बलों ने आतंकवादी संगठन जैश-ए-मोहम्मद के एक आतंकवादी को मार गिराया है
(@ashraf_wani) (@kamaljitsandhu) #JammuandKashmir #KulgamEncounter https://t.co/PRF9pIjq7G
— AajTak (@aajtak) January 12, 2022
सैन्याधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगाम जिल्ह्यातील परिवान क्षेत्रात आतंकवादी लपल्याची माहिती सैनिकांना मिळाली. त्यांच्या शोधासाठी मोहीम राबवतांना दोन्ही गटांमध्ये चकमक उडाली.
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप