
‘पाकिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी आहे, त्यानेच तालिबानला पोसले आहे. अशा अनेक घटकांना पाकिस्तानने बळ दिले आहे. संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध घातलेल्या ‘जैश-ए-महंमद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांचाही यांत समावेश आहे. या २ आतंकवादी संघटनांनी पूर्वीही अफगाणिस्तानात कारवाया केल्या आहेत, आताही त्यांचे तेथे लक्ष असेलच. पाकिस्तानकडे त्या दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी पाकवर टीका केली आहे.’
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !
आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !