शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यशासनाकडून ३५० कोटी रुपयांचा निधी देणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यावर्षीचे ३५० वे वर्षे आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर पार पडणार आहेत. हा शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा करण्यासाठी विविध पायाभूत सुविधाही उभारण्यात येणार आहेत.

४५ सापळे रचून ७० हून अधिक लाचखोर संशयित कह्यात !

केवळ ३ मासांत केलेली ही कारवाई पहाता भ्रष्टाचारी वृत्ती किती मुरलेली आहे, याची कल्पना येते !

सिक्कीममध्ये भूस्खलनात सापडले ६ सैनिक  

भारतीय सेना दलाच्या सैनिकांना प्राणाची बाजी लावून अजय ढगळे आणि अन्य ५ सैनिकांना शोधून काढले. अजय ढगळे पार्थिव ३ एप्रिल या दिवशी मोरवणे गावी आणण्यात येणार आहे.

बंगालमध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात मारहाण

यातून तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यस्था आपल्याला दिसून येते. एका महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षांना पोलीस मारहाण करत असतील, तर ते सामान्य लोकांशी कशा प्रकारे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

२० साक्षीदार म्हणतात, ‘‘साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या भ्रष्टपद्धतीने केलेले बांधकाम !’’

आयकर विभागाने ही संपत्ती बेनामी घोषित केली आहे, तर ईडीने पर्यावरण नियमांचा भंग करून काळा पैशांनी भ्रष्ट आणि फसवणूक करून बांधकाम केले असल्यामुळे हा रिसॉर्ट जप्त केला आहे.

तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना पोलिसांनी केले अटक

‘साई रिसॉर्ट’प्रकरणी दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिघे यांनी प्रविष्ट केलेल्या फिर्यादीवरून जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली.

खटाव (जिल्हा सातारा) तलाठी आणि खासगी व्यक्तीला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले

तलाठी बर्गे यांनी तक्रारदार यांना ५ सहस्र रुपये झेरॉक्सच्या दुकानात ठेवण्यास सांगितले. नंतर तलाठी बर्गे रक्कम घेण्यासाठी आल्यावर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

गोवा : चोर्ला घाटाकडे जाणारा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद

गोवा-बेळगाव राज्य महामार्ग क्रमांक १ वरील चोर्ला घाट अवजड व्यावसायिक वस्तूंच्या वाहनांना २० सप्टेंबर २०२३ पर्यंत रात्री १० ते सकाळी ५ वगळता अन्य वेळी प्रवेश करण्यास जिल्हा दंडाधिकारी, उत्तर गोवा यांनी मनाई केली आहे.

राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे ! – मंत्री नितीन गडकरी

जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांचे हे पीठ केवळ धार्मिक कार्य करणारे नाही. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रांत महाराजांनी कार्य केले आहे. धर्माच रक्षण करण्याचे मोठे काम महाराजांनी केले आहे.

जानेवारी २०२४ मध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला  होणार ! –  नितीन गडकरी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकास आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.