सिंधुदुर्ग : मालवण येथे पारंपरिक मासेमारांचे उपोषण चालू
अवैधरित्या मासेमारी करणार्या यांत्रिक नौकांवर (पर्ससीन नौका) कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी पारंपरिक मासेमारांनी मत्स्य विभागाच्या येथील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.
अवैधरित्या मासेमारी करणार्या यांत्रिक नौकांवर (पर्ससीन नौका) कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी पारंपरिक मासेमारांनी मत्स्य विभागाच्या येथील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.
तीर्थक्षेत्र आळंदी येथील विविध समस्यांसह समान नागरी कायदा व्हावा, सर्वांना विनामूल्य शिक्षण मिळावे, गोशाळेस जागा मिळावी यांसाठी इंद्रायणी नदीच्या काठावर ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण चालू केले होते.
१५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्राचा दौरा करणार असून यात मराठा समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मनोज जरांगे यांनी ९ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बंदर विभाग, प्रशासन यंत्रणा यांनी माझ्या बांधकामाचे प्रकरण न्यायालयात असतांनाही तोडले, तशी कारवाई अन्य बांधकामांवरही होणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे हा बेमुदत उपोषणाचा निर्णय मी घेतला आहे – दामोदर तोडणकर
मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि एकदिवसाचे अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी २ नोव्हेंबर या दिवशी म्हणजे सलग तिसर्या दिवशी मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांनी ‘चक्काजाम आंदोलन’ केले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या; पण आता आरक्षण द्या. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल, तर सरकारला वेळ देण्यास सिद्ध आहे.
फडणवीस यांनी येथे येऊन ‘आम्हाला आरक्षण देण्यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे ?’, हे सांगावे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
ज्यांच्या जुन्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांची कागदपत्रे तात्काळ तपासून त्यांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया चालू करण्यात येईल.
२९ ऑक्टोबरपासून गावागावात ‘आमरण उपोषण चालू करा’, असे आवाहन मराठा समाजाला करून ‘कुणाचा जीव गेल्यास सरकार उत्तरदायी राहील’, अशी चेतावणीही त्यांनी जालना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हिंगोली जिल्ह्यातील ५६३ गावांपैकी १०० हून अधिक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी केली.