गंगापूर शहरातील अवैध पशूवधगृहे बंद करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांद्वारे उपोषण ! 

शहरातील अनधिकृत पशूवधगृहे बंद करावीत, या मागणीसाठी १६ ऑक्टोबरपासून येथील नगरपालिकेच्या कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपोषणास प्रारंभ केला आहे.

सुळकूड पाणी योजनेच्‍या कार्यवाहीसाठी इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे लाक्षणिक उपोषण !

सुळकूड पाणी योजनेच्‍या कार्यवाहीसाठी ‘इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती’च्‍या वतीने १३ ऑक्‍टोबरला म. गांधी पुतळ्‍याजवळ लाक्षणिक उपोषण करण्‍यात आले.

मुसलमान समाज भूमी बळकावण्‍याचा प्रयत्न करत असल्‍याचा ग्रामस्‍थांचा आरोप

हिंदु समाजाची भूमी मुसलमान समाजाने बळकावण्‍याचा प्रयत्न करणे हा ‘भूमी जिहाद’चाच प्रकार होय !

मराठा आरक्षणासाठी हिंदु महासभेच्‍या राजेंद्र तोरस्‍कर यांचे बेमुदत उपोषण !

श्री. राजेंद्र  तोरस्‍कर म्‍हणाले, ‘‘मराठा समाजाची न्‍याय्‍य मागणी पूर्ण होईपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आहे.’’ या प्रसंगी विविध कार्यकर्ते उपस्‍थित होते.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

२८ सप्टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृहावर सरकारसमवेत पार पडलेल्या बैठकीनंतर ओबीसी महासंघाने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.

मराठा समाजाच्‍या कल्‍याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करील ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

आपण सर्वांच्‍या आग्रहास्‍तव उपोषण मागे घेत आहोत, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी अंंतरवाली सराटी येथे केली होती. मनोज जरांगे पाटील त्‍यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन त्‍याच जागी चालू ठेवणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे !

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण चालू होते.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची सरकारला ३० दिवसांची मुदत !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्‍या आवाहनानंतर मागील १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे; मात्र आहे त्‍या ठिकाणी बसून आंदोलन कायम ठेवण्‍याची भूमिका मनोज जरांने यांनी घेतली आहे.

मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री फडणवीस हे बेईमानी करणार नाहीत, जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवावे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी पुढे म्‍हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते १०० टक्‍के मिळणार आहे. मी आणि माझे सर्व सहकारी या आंदोलनासमवेत आहोत. श्री शिवप्रतिष्‍ठान तुमच्‍या पाठीशी आहे.’’

मनोज जरांगे पाटील यांचा उपचार आणि पाणी घेण्यास नकार !

सरकारला कालपर्यंत दिलेला वेळ आता संपला आहे. याचा अर्थ असा नाही की, सरकारने प्रयत्न केले नाहीत. त्यांनी प्रयत्न केले; पण त्यांनी काढलेल्या अध्यादेशामध्ये चुका झाल्या.