आळंदी (जिल्हा पुणे) येथे इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण चालू !
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना उपोषण करायला लावणारे प्रशासन ! प्रशासन संवेदनशील आणि कार्यक्षम कधी होणार ?
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना उपोषण करायला लावणारे प्रशासन ! प्रशासन संवेदनशील आणि कार्यक्षम कधी होणार ?
हे प्रशासनाला का समजत नाही ? अशी चेतावणी का द्यावी लागते ?
बसस्थानकाजवळ असणार्या दारूच्या दुकानामुळे नागरिकांना होणार्या त्रासासाठी उपोषण करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आमदार, खासदार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला साहाय्य करावे, अन्यथा त्यांच्यासाठी मराठा समाजाचे दरवाजे कायमचे बंद होतील, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
या आगारात ५०० हून अधिक गाड्यांची ये-जा असते. सांगली बसस्थानक जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची संख्या मोठी आहे.
लवकरात लवकर प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा. गायरानची जागा देहूकरांना द्यावी, अशी मागणी देहू संस्थानने केली आहे.
‘दावत-ए-इस्लामी’ या पाकिस्तानधार्जिण्या संस्थेच्या हालचाली थांबवण्यासाठी, झोपलेल्या पोलिसांना जागे करण्यासाठी कुडाळ येथील बाळा राणे यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी आपल्या निवासस्थानी ‘बाळाचे अंत्यदर्शन उपोषण’ चालू केले होते.
खरेतर हिंदूंना आणि त्यांच्या संतांना हिंदु राष्ट्राची मागणी करावी लागू नये. केंद्र सरकारनेच भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले पाहिजे !
पारंपरिक मासेमारांच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल’, असे लेखी आश्वासन साहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या वतीने उपोषणकर्त्यांना देण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
१ डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण चालू करा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. ते विटा येथे १७ नोव्हेंबरला सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सभेत बोलत होते.