मी मरीन; पण सनातन आणि हिंदु राष्ट्र यांविषयी बोलणे सोडणार नाही !

ठार मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे उत्तर !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु राष्ट्र प्रत्यक्षात आणणार ! – प.पू. सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु राष्ट्राची निर्मिती नक्कीच करील, अशी हिंदु समाजाची भावना आहे. हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे, हे सत्य आहे. संघ हे नक्की करील, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे.

(म्‍हणे) ‘हिंदु राष्‍ट्र झाले, तर देशात वाद-विवाद होतील !’ – डॉ. विश्‍वनाथ कराड, संस्‍थापक अध्‍यक्ष, एम्.आय.टी.

आज जगात ५७ इस्‍लामी राष्‍ट्रे आहेत. प्रत्‍येक धर्मियांची स्‍वतंत्र राष्‍ट्रे आहेत. मग असे असतांना हिंदूबहुल नागरिकांसाठी हिंदु राष्‍ट्र का नको ?

हलाल अर्थव्यवस्थेद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

काश्मीरनंतर हिंदू विस्थापन थांबले नसून, ज्या भागांत हिंदु अल्पसंख्यांक होत आहेत, तेथून त्यांना पलायन करावे लागत आहे; मात्र आपण पळून पळून जाणार कुठे आहोत ?

चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा ! – स्वामी चक्रपाणी महाराज, अध्यक्ष, हिंदु महासभा

भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर उतरल्यानंतर आता हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी ‘चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा’, अशी मागणी केली आहे.

फाळणीच्‍या वेळीच जर भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित केले असते, तर देशातील अर्ध्‍या अधिक समस्‍या सुटल्‍या असत्‍या ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

वर्ष १९४७ मध्‍ये धर्माच्‍या आधारावर देशाची फाळणी झाली, हे आपण सर्वजण जाणतोच. मुसलमान बहुसंख्‍य होते; म्‍हणून त्‍यांना पाकिस्‍तान दिले. मग जे उरले ते काय ? ज्‍या न्‍यायाने मुसलमानांना पाक दिला, त्‍याच न्‍यायाने हिंदूंना हिंदुस्‍थान मिळाला आणि या देशाला ‘हिंदु राष्‍ट्र’..

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल !

वैदिक काळातील ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ (मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ५६) (अर्थ : जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.), हा श्‍लोक अनेक ठिकाणी म्हटला जातो. याचा अर्थ, ‘जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता वास करतात’, असा आहे.

(म्हणे) ‘जर हिंदु राष्ट्र होऊ शकतेे, तर खलिस्तान का नाही ?’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य

खलिस्तानची मागणी भारतातून फुटून स्वतंत्र देश निर्माण करण्याची आहे, तर हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेली मागणी आहे.

हिंदु राष्ट्राला वाईट ठरवण्याचा प्रकार कधी थांबणार ? – अभिनेते शरद पोंक्षे

फाळणीच्या वेळी पाकिस्तानात १५ टक्के असलेले हिंदू आता अर्धा टक्काच शेष आहेत. उलट भारतात ८ टक्के असलेले मुसलमान २३ टक्के झाले आहेत. तरीही हिंदु राष्ट्र वाईट ? हे सगळे कधी थांबणार ? असा प्रश्‍न ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला.

२६ ऑगस्टला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचा रत्नागिरीत जाहीर सत्कार !

सकल हिंदु समाज रत्नागिरीच्या वतीने श्री. रमेश शिंदे यांचा २६ ऑगस्ट २०२३ या दिवशी शहरातील माळनाका येथील जयेश मंगल पार्क येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.