लव्ह जिहादच्या उपयोग करून भारतात ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण होत आहेत ! – सौ. भक्ती डाफळे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, सातारा

बांगलादेशातून आलेले मुसलमान हे हिंदु आदिवासी युवतींशी विवाह करून घरजावई होत आहेत. यातून आदिवासींची भूमी हडपण्याचे षड्यंत्र आहे. अशा प्रकारे छत्तीसगड येथील एक पूर्ण गाव मुसलमानबहुल झाला आहे.

छत्तीसगडमध्ये ४ वर्षांत हिंदूंच्या धर्मांतरामध्ये वाढ ! – सौ. ज्योती शर्मा, प्रांत सहसंयोजक, हिंदु जागरण मंच, छत्तीसगड

प्रत्येक घरामध्ये काहीतरी अडचणी असतात. या अडचणींचा ख्रिस्ती धर्मप्रचारक अपलाभ घेतात. अशा धर्मांतरित हिंदूंची घरवापसी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धर्मांतर केल्याचे पुरावे असल्यास त्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर गुन्हेही नोंद करता येतात.

हिंदूंनी धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात आणण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करावे ! – राहुल दिवान, अध्यक्ष, शरयू ट्रस्ट, नवी देहली

हिंदू आक्रमणाची नाही, तर संरक्षणनीती अवलंबत आहेत. यापुढे हिंदूंनी विस्तारवादी भूमिका स्वीकारायला हवी. यापूर्वीही भारत अखंड होता, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे.

हिंदुविरोधी ‘नेरेटिव्ह’च्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी एकत्रित लढणे आवश्यक ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदुत्वनिष्ठांना विभाजीत करण्याचे हे षंड्यंत्र आहे. अधिवक्ता एक योद्वा आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी अधिवक्त्यांनी ठामपणे उभे राहिल्यास हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍यांचा आत्मविश्‍वास वाढतो.

हिंदु संस्कृतीवरील आक्रमणांना विरोध करण्यासाठी अधिवक्त्यांनी हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास करावा ! – अधिवक्ता श्रीधर पोतराजू, सर्वोच्च न्यायालय, देहली

स्वातंत्र्यापूर्वी भारतात न्यायालयीन कामकाजात वेद-शास्त्रे यांचा संदर्भ अभ्यासला आणि दिला जात होता; परंतु आता कायद्यांच्या पाश्‍चात्त्यीकरणामुळे तेथील संदर्भांचा वापर केला जात आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाविषयी पणजी (गोवा) येथे झालेल्‍या पत्रकार परिषदेतील प्रश्‍नोत्तरे

पणजी येथे १४ जून या दिवशी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी गोव्‍यातील हिंदूंना भेडसावणार्‍या विषयाचे जिज्ञासूपणे प्रश्‍न विचारून त्‍यावर हिंदु जनजागृती समितीची भूमिका जाणून घेतली.

‘हेट स्पीच’चा बडगा धर्मांध आणि जिहादचे आवाहन करणार्‍या पुस्तकांवर कधी उगारणार !

‘हेट स्पीच’चा बडगा हिंदूंवर उगारला जातो. हिंदूंवर निर्बंध आणून त्यांच्यावर खटले प्रविष्ट केले जातात. ‘हेट स्पीच’ मध्ये अडकवून हिंदूंचे दमन केले जाते. असे असेल, तर ‘धर्मांध’ आणि जिहादचे आव्हान करणार्‍या पुस्तकांवर कधी कारवाई केली जाणार ?

धर्मनिरपेक्षतेचे कितीही ढोल बडवले, तरी भारताचा सनातन धर्म असलेला आत्मा पालटणार नाही ! – अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय

राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या पृष्ठांवर कुठेही पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे नव्हती, तर केवळ श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांची चित्रे होती. कुरुक्षेत्रावर गीतोपदेश करणार्‍या श्रीकृष्णाचे चित्र होते.

‘हलालमुक्त भारत’ सत्यात उतरवण्यासाठी जागृती अभियान राबवूया ! – प्रशांत संबरगी, बेंगळुरू, कर्नाटक

हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल’विषयी जागृती करण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. ‘हलाल’पासून मुक्ती मिळवण्यासाठी हिंदूंनी ग्राहक हक्क कायद्याचा आधार घेत ग्राहक मंचाकडे दाद मागितली पाहिजे.

नक्षलवादी हेच साम्यवादी आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत, हे न सांगणे, हाच वैचारिक आतंकवाद ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आम्हाला कुणाच्या हत्येचे समर्थन करायचे नाही. नास्तिकतावाद्यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवले जाते; परंतु ‘साम्यवाद्यांनी किती जणांना मारले ?’, हा प्रश्‍न कुणी विचारेल का ?