गुरुमहिमा !

१. ‘तीर्थस्‍वरूपाय नमः ।’ म्‍हणजे ‘तीर्थस्‍वरूप असलेल्‍या श्री गुरूंना माझा नमस्‍कार आहे.’
२. ‘उदारहृदयाय नमः ।’ म्‍हणजे ‘ज्‍यांचे हृदय उदार आहे, अशा श्री गुरूंना माझा नमस्‍कार आहे.’

तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्‍त’ करा !

‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांप्रमाणे महाराष्‍ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रांसह सर्व मंदिरांचा परिसर १०० टक्‍के ‘मद्य-मांस मुक्‍त’ करण्‍यात यावा, अशी एकमुखी मागणी पंढरपूर येथे झालेल्‍या वारकरी अधिवेशनात करण्‍यात आली.

विठ्ठला, समाजातील प्रत्येक घटकाला सुखी आणि समाधानी कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरील अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे. राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले.

वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी ३० जूनला पंढरपूर येथे भव्य वारकरी अधिवेशन ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

अधिवेशन परमपूज्य श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

आषाढी एकादशी असल्याने ‘बकरी ईद’निमित्त गोवंशियांची, तसेच अन्य पशूंची सार्वजनिक ठिकाणी होणारी हत्या रोखा !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्कार प्रदान !

राष्ट्र आणि भारतीय संस्कृती यांकडे वक्रदृष्टीने पहाणार्‍यांच्या विरोधात सातत्याने संवैधानिक मार्गाने संघर्ष करणे, हिंदुद्वेषी चित्रकार एम् एफ्  हुसेन आणि डॉ. झाकीर नाईक यांचे राष्ट्र तथा समाज विरोधी स्वरूप लोकांसमोर आणणे, तसेच भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ पुस्तकांचे लेखन करणे, यांसाठी श्री. रमेश शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मान्यवरांचा सत्कार आणि मनोगत !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवरूपी आकाशगंगेतील एकमात्र सूर्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न हिंदुत्वनिष्ठाचे संघटन असलेल्या या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला आकाशगंगेची उपमा देता येईल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या आकाशगंगेला साधनेच्या ज्ञानाद्वारे प्रकाश देणारे एकमात्र स्वयंप्रकाशी सूर्य आहेत. मी त्यांच्या चरणी वंदन करतो. असे ते म्हणाले

सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन होणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित आणि महात्मा यांनी सर्वधर्मसमभावाचे नॅरेटिव्ह (कथानक) भारतियांवर थोपवले. त्याने संपूर्ण हिंदु धर्माला घेरले. सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन झाले पाहिजे. असे उद्गार त्यांनी काढले

छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्‍वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्‍यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्‍थान, छत्तीसगड

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी प्रत्‍यक्ष कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे. वेगवेगळ्‍या पद्धतीने काम केल्‍यामुळे हिंदूंची शक्‍ती विभागली जाते. गावागावांत महिलांचे गट शासकीय योजनांद्वारे काम करत असतात. या महिलांच्‍या गटांना धर्मकार्यात सहभागी करून घ्‍यायला हवे….