जळगाव येथील धर्माभिमानी श्री. आकाश चव्हाण यांच्यात साधनेमुळे झालेले पालट
‘मी (श्री. आकाश तुकाराम चव्हाण) हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी २०१९ पासून जोडलेलो आहे. समितीशी जोडले जाण्याआधी माझे जीवन अत्यंत अस्थिर, अशांत आणि दिशाहीन होते. त्या वेळी साधकांच्या माध्यमातून तुम्ही (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) मला योग्य जीवन जगण्याची दिशा दिलीत