हिंदु धर्म सर्व मानवजातीला सामावून घेणारा ! – प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी
हिंदु धर्मसंस्कृती रक्षणाचे कार्य करणार्या तपोभूमी गुरुपिठामुळे गोवा आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
हिंदु धर्मसंस्कृती रक्षणाचे कार्य करणार्या तपोभूमी गुरुपिठामुळे गोवा आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
मी कुणी भविष्यकार नाही कि ज्योतिषाचार्य नाही; परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्न घेऊन येतात, तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूती यांच्या आधारे समस्यांचे निवारण करतो.
शंकराचार्यांनी पुढे म्हटले आहे की, चमत्कार करत असाल, तर धर्मांतर थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, तसेच शांतता प्रस्थापित करा. तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरल्यास आम्ही नमस्कार करू, अन्यथा ‘तुम्ही कपट करत आहात’, असे मानू.
कुठली संस्था पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर आरोप करत असेल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणत असेल, तर त्यांच्या विरोधात ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरतील.
‘सामान्यतः बोलीभाषेत आपण ‘सूर्य सकाळी अन् चंद्र रात्री उदय पावतो’, असे म्हणतो. सूर्याच्या संदर्भात हे योग्य असले, तरी चंद्राच्या संदर्भात तसे नाही. चंद्रोदय प्रतिदिन वेगवेगळ्या वेळी होतो. त्याविषयीची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.
‘देवळात प्रदक्षिणा घातल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण येथे दिले आहे.
मुलाच्या निधनाने ‘देवाचे एवढे करूनही देवाने मला असे दुःख का दिले ? एवढे देवाचे करून तरी उपयोग काय ? त्यापेक्षा ‘देवाचे आता काहीच करायला नको आणि जीवन संपवूया’, असे विचार तीव्रतेने येऊ लागले.
वास्तविक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या चित्रपटांवर सरकारने स्वतःहूनच बंदी घातली पाहिजे. आता तरी ‘सरकारने या मंडळाला अधिकृत दर्जा देऊन शंकराचार्यांच्या धर्महानी रोखण्याच्या कार्याला हातभार लावावा !’
सप्तपदीतील शेवटचे पद म्हणजे गृहस्थ जीवनाचे सार ! ‘तू माझी ‘सखी’ हो एवढा उदात्त विचार आपल्या ऋषिमुनींनी दिला आहे. तो आचरावा’, ही प्रार्थना. ‘आम्ही’ या शब्दात ‘मी’ हे अक्षर येते; परंतु ‘मी’मध्ये ‘आम्ही’ येत नाही. तेव्हा मीपणा सोडून आम्ही बनून प्रारंभ करूया.’
ब्रिटनमध्ये मूळ धरू लागलेल्या ‘रेन्बो’ प्रथेचे भारतीय संस्कृतीशी साधर्म्य असले, तरी दृष्टीकोनापासून आचरणापर्यंत भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व, तर ‘रेन्बो’ प्रथेची उथळता पावलोपावली जाणवल्याविना रहात नाही ! समाजात खरा एकोपा निर्माण करायचा असेल, तर हिंदु संस्कृतीचा अवलंब करण्याविना पर्याय नाही !