सनातन विचार आणि त्‍याची सद्यःस्‍थिती

सनातनी प्रणालीचे लेखन अजिबात प्रसिद्ध होऊच नये, ते दडपून टाकता आल्‍यास बरेच, अशा तर्‍हेची रानटी आणि मत्‍सरी विचार पद्धत आज सर्वत्र प्रचलित आहे. सनातन विचार प्रणालीवर सत्तेच्‍या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो.

जळगाव येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी केळीची रोपे आणि रांगोळ्या यांची सजावट !

शुभकार्यात केळीची रोपे लावण्याची सनातन धर्मपरंपरा आहे. ती या परिषदेनिमित्त आलेल्या राज्यभरातील मंदिर विश्वस्त, पुरोहित आणि अधिवक्ते यांना अनुभवायला मिळाली. सात्त्विक रांगोळ्यांनी परिषदेचा परिसर सुशोभित करण्यात आला होता.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या दर्शनाला भाविकांचा महासागर

श्री भराडीदेवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीची ओटी भरली. या वेळी त्यांनी ‘महाराष्ट्रातील जनता, शेतकरी यांना सुखी ठेव’, असे साकडे श्री भराडीमातेच्या चरणी घातले.

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून पंचतत्त्वांचे संवर्धन आणि लोकजागृती ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

सद्यःस्थितीत पर्यावरणाची प्रचंड हानी होत असल्याने ‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ आयोजित केला आहे. त्याची ही पूर्वासिद्धता . . .

सृष्‍टी आपली माता, नको उपभोगाची दृष्‍टी !

आपली हिंदु संस्‍कृती आपल्‍याला पुष्‍कळ मोठी शिकवण देऊन उत्तम संस्‍कार करणारी आहे. दुर्दैवाने आपण आपली संस्‍कृती आणि संस्‍कार यांकडे दुर्लक्ष करून आत्‍मघात करत आहोत. सृष्‍टीतील प्रत्‍येक गोष्‍टीकडे उपभोगाच्‍या दृष्‍टीने माणसाने पाहू नये; म्‍हणून त्‍यातील देव शोधण्‍याची शिकवण संस्‍कृती आपल्‍याला देते.

‘स्‍वतःचा प्राण भगवंताच्‍या दारात जावा’, असे वाटून जणू कबूतराने मरणासन्‍न अवस्‍थेत तीर्थक्षेत्राप्रमाणे चैतन्‍य असलेल्‍या रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात येऊन प्राण सोडणे

पुष्‍कळ जणांच्‍या मनात ‘देवाच्‍या दारात प्राण जावा आणि साधनेत पुढची गती मिळावी’, अशी इच्‍छा असते. त्‍याप्रमाणे ‘काही जणांना तीर्थक्षेत्री, तर काही जणांना गुरुसेवेत असतांना मृत्‍यू येतो.

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या उत्तरायण किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

देवीची मूर्ती देवीतत्त्वाने पूर्णपणे भारित होऊन तिचे तत्त्व शक्‍ती, भाव, चैतन्‍य, आनंद आणि शांती या घटकांच्‍या लहरींच्‍या रूपाने वायूमंडलात प्रक्षेपित होऊन संपूर्ण वायूमंडलाची अल्‍पावधीत शुद्धी होते.

वारुंजी (जिल्हा सातारा) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन पार पडले

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

भारताने अनुकरण नव्हे, तर नेतृत्व करावे !

‘आपला भारत आपला इतिहास, धर्म आणि संस्कृती यांच्या पायावर भक्कम उभा राहून संपूर्ण जगाचे नेतृत्व नक्कीच करू शकतो.

सूर्यदेवाचे माहात्‍म्‍य !

माघ शुक्‍ल सप्‍तमी हा दिवस सर्व भारतात ‘रथसप्‍तमी’ म्‍हणून मानला गेला असून या दिवशी सर्वत्र भक्‍तीभावाने सूर्यपूजन होत असते. हा मन्‍वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी भगवान सूर्यनारायण ७ घोडे जुंपलेल्‍या नवीन रथातून मार्ग आक्रमण करत असतो.