Diwali resolution in US House :अमेरिकेच्या संसदेत मांडला दिवाळीचे महत्त्व सांगणारा ठराव

दिवाळीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेेखित करणारा ठराव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला.

भारतीय संस्कृतीतील पुष्पपूजन आणि अद्वितीय सजावट !

‘कुणीतरी जपानी पुष्परचनेविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या समोर प्रशंसोद्गार काढून ‘आपला भारत याविषयी मागासलेला अथवा अनभिज्ञ कसा ?’, असा प्रश्न उपस्थित केला. याविषयी परिपूर्ण आणि सडेतोड उत्तर देत प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी सांगितलेली माहिती पुढे देत आहोत.

 सनातन धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अत्यावश्यक ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्म, देवता यांच्या विरोधात बोलणार्‍यांवर, हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले जात नाहीत, हे दुर्दैव आहे.

विनोदासाठी धर्मविडंबन नको !

धर्म व्‍यापक आहे. त्‍याचा महिमा समजून घेतला, तर आपणही व्‍यापक आणि आनंदी बनू. धार्मिक कृतींच्‍या विडंबनाकडे साक्षीभावाने पहाणार्‍यालाही पाप लागते.  

सर्व समस्‍यांच्‍या निवारणासाठी ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापा !

सध्‍या भारतीय भाषांवर सातत्‍याने परकीय भाषेचे आक्रमण होत आहे. तुम्‍ही लक्षपूर्वक कुठलीही हिंदी वाहिनी वा कुठल्‍याही ८-१० वृत्तवाहिन्‍या पाहिल्‍या, तरी त्‍यांतून सगळ्‍याच वाहिन्‍यांची स्‍थिती तुमच्‍या लक्षात येईल.

जे अधर्माचे आचरण करून इतरांची हानी करत आहेत, ते नष्ट होणार आहेत !

सनातन धर्मावर आतून आणि बाहेरून होणार्‍या आक्रमणांचे मूळ हिंदु धर्माविषयी असलेला तिरस्कार अन् शिवाचे वैश्विक नृत्य जे जगाच्या अस्तित्वाचे सार आहे ते थांबवू न शकणे यांमध्ये आहे. त्यामुळे धर्मांधांच्या युतीच्या रणनीतीविषयी समाजामध्ये जागृती करणे, हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

महर्षि वाल्मीकि आणि वाल्मीकि समाज यांचा आदर्श प्रत्येक हिंदूंने आत्मसात करावा !- दिलीप गोखले

हिंदु समाजातील महत्त्वाचा असणारा वाल्मीकि समाज मुसलमानी आक्रमकांच्या क्रूरतेला तोंड दिलेला तत्कालीन राजपूत आणि ब्राह्मण वंशीय आहे. ज्यांनी मुसलमान होण्यास नकार दिला.

संपूर्ण जग आरोग्‍यसंपन्‍न करून माणसाला मानसिक दौर्बल्‍यातून बाहेर काढणारे मंत्रसामर्थ्‍य !

‘जे कर्म करतो, त्‍या कर्माचे फळ आणि त्‍या फळापासून निर्माण होणारा संस्‍कार अन् त्‍या संस्‍कारातून पुन्‍हा कर्म’, ही सगळी चक्रे आहेत. केलेल्‍या कर्माचे फळ भोगल्‍याविना सुटका नाहीच.

आज असलेल्‍या कोजागरी पौर्णिमेचा इतिहास अन् महत्त्व !

कोजागरी पौर्णिमेला भगवान श्रीकृष्‍णाने वज्रमंडळात रासोत्‍सव साजरा केला’, असे श्रीमद़्‍भागवतात म्‍हटले आहे. या दिवशी चंद्र पृथ्‍वीच्‍या सर्वांत जवळ असतो आणि त्‍यामुळे तो मोठा दिसतो.

९ देवी, ९ देवळे आणि ९ धार्मिक स्थळे असे ९ दिवस देवीच्या दर्शनाची राजापूरवासियांना मिळाली अनोखी संधी

या उपक्रमामुळे भाविकांना देवस्थानची महती आणि माहिती सांगण्यासह चित्रफितीच्या माध्यमातूनही हा अभिनव उपक्रम अनेक भाविकांपर्यत पोचवण्यात आला.