हिंदू अल्पसंख्य झाल्याने समस्या निर्माण झाल्या ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत  

जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत, तेथेही ते सुरक्षित रहाण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करण्याला पर्याय नाही !

(म्हणे) ‘भारतात मुसलमान कधीच बहुसंख्यांक बनू शकत नाहीत !’ – काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह

देशातील अनेक जिल्हे आणि तालुके आता मुसलमानबहुल झाले आहेत. तेथील हिंदूंना धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जातो, त्यांना तेथून पलायन करण्यास बाध्य केले जाते, याविषयी दिग्विजय सिंह बोलतील का ?

‘इस्लाम’ परकीय आक्रमकांसमवेत भारतात आला’, हा इतिहास आहे तसा सांगणे आवश्यक ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

मुसलमान समाजातील समजूतदार आणि विचारी नेत्यांनी आततायी अन् उथळ वक्तव्यांचा विरोध करायला हवा. त्यांना हे काम दीर्घकाळ आणि प्रयत्नपूर्वक करावे लागेल. ही आपल्या सर्वांची मोठी परीक्षा असून त्यासाठी अधिक काळ द्यावा लागेल.

जोपर्यंत चीनवर आपण अवलंबून रहाणार, तोपर्यंत त्याच्यासमोर झुकावे लागेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

केंद्रातील भाजप सरकारने सरसंघचालकांच्या या विधानाकडे गांभीर्याने लक्ष देऊन भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते !

‘संत माळेतील मणी शेवटचा, आज ओघळला एकाएकी !’

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून शिवशंकरभाऊ पाटील यांना श्रद्धांजली

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अंतर्गत भेदभाव विसरून सामूहिक प्रयत्न आवश्यक ! – मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नवी देहली येथील ‘कोविड रिस्पॉन्स टीम’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आम्ही जिंकणार’ या व्याख्यानमालेत १५ मे या दिवशी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शनात त्यांनी वरील आवाहन केले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण !

डॉ. भागवत यांना ९ एप्रिल या दिवशी सर्दी आणि खोकला यांचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांची लगेच चाचणी करून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे.

सरसंघचालकांच्या पुस्तकाचे उर्दू भाषांतर करून सरकारी संस्थेकडून प्रकाशन

डॉ. मोहन भागवत यांच्या ‘भविष्य का भारत’ या पुस्तकाचे उर्दूमध्ये ‘मुस्तकबिल का भारत’ या नावाने भाषांतर केले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची नागपूर येथे मोहन भागवत यांच्याशी चर्चा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ११ मार्च या दिवशी सकाळी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले. या वेळी त्या दोघांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी बंद दारामागे १ घंटा चर्चा केली.

बळाच्या नव्हे, तर हिंदु धर्माच्या आधारे ‘अखंड भारता’ची निर्मिती शक्य ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सनातन धर्म मानवता आणि संपूर्ण जगाचा धर्म आहे अन् सध्या त्याला ‘हिंदु धर्म’ असे म्हटले जाते. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’च्या आधारे जगामध्ये पुन्हा आंनद आणि शांतता निर्माण करता येऊ शकते.