शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेत असलेले छायाचित्र ‘एडिट’ करून दिले जाते !
पैसे मिळवण्याच्या उद्देशाने मंदिरांमध्ये कोणतीही अयोग्य कृती करणारा समाज निर्माण होणे, हे धर्मशिक्षण न दिल्याचाच परिणाम !
पैसे मिळवण्याच्या उद्देशाने मंदिरांमध्ये कोणतीही अयोग्य कृती करणारा समाज निर्माण होणे, हे धर्मशिक्षण न दिल्याचाच परिणाम !
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला देशातील लक्षावधी हिंदु तरुणी बळी पडतअसतांना या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा, असे एकाही राजकीय पक्षाला वाटत नाही, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करा !
देशातील अनेक बँकांची सहस्रो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या व्यावसायिकांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत !
धर्मांधाने ‘मनिष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !
हिंदूंच्या मंदिरात खोटारडेपणा करून प्रवेश करणार्यांना आजन्म कारागृहात डांबा !
जगभरात कुठे हिंदूंकडून कधी कुणाचे धर्मांतर केल्याचे आणि त्यामुळे त्यांना अटक झाल्याचे ऐकले आहे का ? मग ख्रिस्ती आणि मुसलमानांकडून हिंदूंच्या संदर्भात असे का होते ? हे निधर्मीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी देतील का ?
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात नोंद झालेल्या २ गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी विशेष तपास पथकाची (एस्.आय.टी.) समिती स्थापन करण्यात आली आहे.
चीनच्या एकूणच वस्तूंची गुणवत्ता सुमार असल्याचा अनुभव जगातील अनेक देशांनी आतापर्यंत घेतला आहे. चीनला श्रीलंकेने अशा प्रकारे माल परत पाठवून दिलेले उत्तर अन्य देशांना शिकण्यासारखे आहे !
अल्पसंख्यांक गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्यच आहेत. केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाईच होणे आवश्यक आहे.
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांचे युती सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांची भूमी अशा प्रकारे सरकारच्या कह्यात घेतली जाणे हिंदूंना अपेक्षित नाही !