लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये पोलीस अधिकार्यांकडून धर्मांधांची पाठराखण !
लव्ह जिहादप्रकरणी पोलीस निरीक्षकाने पैसे घेऊन हिंदु मुलीला धर्मांध कुटुंबाकडे सोपवणे आणि हिंदु कुटुंबाला फसवणे.
लव्ह जिहादप्रकरणी पोलीस निरीक्षकाने पैसे घेऊन हिंदु मुलीला धर्मांध कुटुंबाकडे सोपवणे आणि हिंदु कुटुंबाला फसवणे.
गुन्हेगारीतही पुढे असलेल्या धर्मांध महिला देशासाठी चिंताजनक ! अशा महिलांना कठोर शिक्षा त्वरित होणे अपेक्षित आहे.
अकबर आणि जोधाबाई यांनी धर्मांतर न करता विवाह केला. त्यांनी एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही. धर्म आस्थेचा विषय आहे आणि तो आपली जीवनशैली दर्शवतो.
आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अधिक संख्येत होत असल्याने नागरिकांनी त्याविषयी सावध रहावे.
औषधांचा चालणारा काळाबाजार व साधिकेच्या आईच्या निधनानंतर दागिन्यांची चोरी होणे आणि ते शोधण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी अन् पोलीस यंत्रणा यांच्याकडून कोणतेही साहाय्य न मिळणे.
पूर्वी कुंद्रा यांचे नाव श्रीमंत व्यक्तींच्या एका सूचीत आले होते; परंतु अधिकाधिक श्रीमंत होण्याची हाव कुंद्रा यांना समाजविघातक कृत्यांकडे घेऊन गेली.
फसवणूक करणार्यांकडून लुबाडलेला पैसा वसूल करून घ्यायला हवा !
प्रियकराला वश करून देण्यासाठी एका युवतीकडून लाखो रुपये उकळणार्या भोंदू बंगाली बाबाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्या ‘कॉल सेंटर’वर कारवाई करण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले असून ४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. समाजाची नीतीमत्ता खालावत चालल्याचे उदाहरण !
सनातनच्या ओळखीचा उपयोग करून स्वत:चे प्रस्थ निर्माण करणे आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवणे, ही या स्वामींची कार्यपद्धत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुणी सनातनचे साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या ओळखीचा दुरुपयोग करत असल्यास त्याच्या संपर्कात राहू नये.