सरसंघचालकांच्या नावे प्रसारित करण्यात आलेल्या बनावट पत्रात मुसलमान मुलींना हिंदु धर्मात आणण्याचे आवाहन !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करण्यामागे कुणाचा हात आहे ? याचा पोलिसांनी शोध घेऊन सत्य जनतेसमोर आणावे !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करण्यामागे कुणाचा हात आहे ? याचा पोलिसांनी शोध घेऊन सत्य जनतेसमोर आणावे !
छतावर अशा प्रकारे दगडांचा साठा कुणी आणि कशासाठी केला होता ?, याचे अन्वेषण करून पोलिसांनी सत्य जनतेसमोर आणावे !
झारखंडमध्ये हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे फावते आहे. अशा प्रकारची आक्रमणे होणे, ही झारखंड मुक्ती मोर्चासारख्या हिंदुद्रोही पक्षांना निवडून सत्तेवर बसवणार्या हिंदूंना शिक्षाच म्हणावी लागेल !
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विहिंपची राज्यपालांकडे मागणी
धर्मांधांकडून हिंदूंच्या होत असलेल्या हत्या, तसेच त्यांच्यावरील आक्रमणे थांबत नसल्याने आणि पोलीसही ही आक्रमणे रोखण्यात आणि धर्मांधांवर वचक बसवण्यात अपयशी ठरत असल्याने हिंदूंचा उद्रेक होत असेल, तर याला कोण उत्तरदायी ?
किराडपुरा दंगलप्रकरणी ३ धर्मांधांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी !
अशांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
आता तरी पोलिसांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊन ते त्यांच्यावर कारवाई करतील का ?
प्रशासनाला दंगलखोरांवर ‘योगी आदित्यनाथ’ यांच्याप्रमाणे तात्काळ कारवाई करणे अवघड नाही. प्रशासनाने दंगलखोरांवर लवकरच वचक बसवावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !
हिंदूंना अत्याचार करणार्या मोगलांविषयी मुसलमान प्रेम व्यक्त करतात आणि तरीही ‘हिंदूंनी मुसलमानांशी सर्वधर्मसमभावाने वागावे’, अशी अपेक्षा करतात, हे संतापजनक !