सरसंघचालकांच्या नावे प्रसारित करण्यात आलेल्या बनावट पत्रात मुसलमान मुलींना हिंदु धर्मात आणण्याचे आवाहन !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करण्यामागे कुणाचा हात आहे ? याचा पोलिसांनी शोध घेऊन सत्य जनतेसमोर आणावे !

इटावा (उत्तरप्रदेश) येथे क्रिकेटवरून दोन गटांमध्ये वाद : दगडफेकीत ३ जण घायाळ

छतावर अशा प्रकारे दगडांचा साठा कुणी आणि कशासाठी केला होता ?, याचे अन्वेषण करून पोलिसांनी सत्य जनतेसमोर आणावे !

जमशेदपूर (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

झारखंडमध्ये हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे फावते आहे. अशा प्रकारची आक्रमणे होणे, ही झारखंड मुक्ती मोर्चासारख्या हिंदुद्रोही पक्षांना निवडून सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना शिक्षाच म्हणावी लागेल !

हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधार्थ विहिंपच्या छत्तीसगड बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विहिंपची राज्यपालांकडे मागणी

हस्तिनापूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणाच्या हत्येनंतर गावकर्‍यांकडून धर्मांध आरोपींच्या घरांची तोडफोड !

धर्मांधांकडून हिंदूंच्या होत असलेल्या हत्या, तसेच त्यांच्यावरील आक्रमणे थांबत नसल्याने आणि पोलीसही  ही आक्रमणे रोखण्यात आणि धर्मांधांवर वचक बसवण्यात अपयशी ठरत असल्याने हिंदूंचा उद्रेक होत असेल, तर याला कोण उत्तरदायी ?

ओहर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील दंगलप्रकरणी ८ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

किराडपुरा दंगलप्रकरणी ३ धर्मांधांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी !

अकोला येथे निर्जनस्थळी नेऊन अंध महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीत पोलिसांचा सहभाग !’ – खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

आता तरी पोलिसांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊन ते त्यांच्यावर कारवाई करतील का ?

‘दंगलखोर’ मोकाट का ?

प्रशासनाला दंगलखोरांवर ‘योगी आदित्यनाथ’ यांच्याप्रमाणे तात्काळ कारवाई करणे अवघड नाही. प्रशासनाने दंगलखोरांवर लवकरच वचक बसवावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !

(म्हणे) ‘मोगलांनी ८०० वर्षे भारतावर राज्य केल्याने त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही !’-फारूक अब्दुल्ला

हिंदूंना अत्याचार करणार्‍या मोगलांविषयी मुसलमान प्रेम व्यक्त करतात आणि तरीही ‘हिंदूंनी मुसलमानांशी सर्वधर्मसमभावाने वागावे’, अशी अपेक्षा करतात, हे संतापजनक !