अमेरिकेच्या भारतविरोधी महिला खासदार इल्हान उमर यांच्या पाकव्याप्त काश्मीर दौर्‍याचा खर्च पाकने केल्याचे उघड !

डावपेचांत भारतापेक्षा हुशार असणारा पाकिस्तान ! अशा कावेबाज पाकला शस्त्राचीच भाषा समजत असल्यामुळे भारताने पाकमध्ये घुसून त्याला धडा शिकवावा, अशीच राष्ट्रप्रेमी भारतियांची इच्छा आहे !

भारत आणि पाकिस्तान यांनी यावर्षी एकमेकांना दिल्या नाहीत स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा !

पाकने भारताच्या विरोधात कारवाया करायच्या आणि भारताने ते सहन करत पाकला त्याच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा द्यायच्या, हा काळ आता संपला आहे, हेच भारत दाखवून देत आहे !

देशाच्या सीमा बळकट केल्या जात आहेत ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

एस्. जयशंकर यांनी चीनसोबतच्या बिघडत चाललेल्या संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, भारत-चीन सीमावादाच्या संदर्भात चर्चा थांबलेली नाही. याविषयी लवकरच बैठक होणार आहे.

(म्हणे) ‘शेजारी देशांशी भारताची भूमिका आक्रमक !’ – पाकिस्तान

‘पाकिस्तान गव्हर्नन्स फोरम २०२३’ला संबोधित करतांना रब्बानी खार यांनी भारताला पाश्‍चिमात्य देशांचा आवडता देश असल्याचे सांगितले.

भारतासमवेतचे भक्कम संबंध श्रीलंकेच्या विकासासाठी महत्त्वाचे ! – श्रीलंका

भारतासमवेत भक्कम नाते निर्माण करतांना चीनला दूर ठेवणे आणि श्रीलंकेतील तमिळ हिंदूंचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. श्रीलंकेने त्याविषयी भारताला आश्‍वस्त करून कृती करावी !

दिशा योग्‍यच; पण..!

भारत ही त्‍याच्‍या व्‍यापारासाठी अत्‍यंत मोठी बाजारपेठ आहे. व्‍यापाराच्‍या माध्‍यमातून चीन प्रत्‍येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्‍यासाठी चिनी मालावर बहिष्‍कार घालण्‍याचा संस्‍कार जनतेवर करावा लागेल !

भारताने चीनच्या इलेक्ट्रिक चारचाकी आस्थापनाच्या गुंतवणुकीला दिला नकार !

बीवायडी हे आस्थापन सध्या तिची २ इलेक्ट्रिक वाहने भारतात विकत आहे, तसेच इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात भारतातील ओलेक्ट्रा ग्रीनटेक या आस्थापनाला तांत्रिक साहाय्य करत आहे.

श्रीलंकेने भारतीय रुपयाला दिला आंतरराष्ट्रीय चलनाचा दर्जा !

यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचे वजन वाढणार आहे.

आतंकवादाला पोषण देणार्‍यांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करणे आवश्यक ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हे सध्या इंडोनेशियाच्या दौर्‍यावर आहेत. येथे ते दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या ‘आसियान’ गटाच्या परिषदेला संबोधित करण्यासाठी आले आहेत.

बांगलादेश कुठल्याही देशाच्या अधीन नाही !

बांगलादेशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची स्पष्टोक्ती