अपात्र ठरल्यासही शिवसेनेच्या आमदारांना विधान परिषदेची निवडणूक लढवता येणार ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर. विधानसभा अध्यक्ष

‘‘विधानसभेचा सदस्य म्हणून अपात्र झालेली व्यक्ती विधान परिषदेची निवडणूक लढू शकते; मात्र तिच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा नोंद नसावा किंवा वयाची ३० वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.’’ यावरून त्यांनी ‘शिवसेनेचे आमदार अपात्र ठरले, तरी त्यांना विधान परिषदेचे सदस्य होता येईल’.

एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही ! – बालमुकुंद आचार्य, नवनिर्वाचित आमदार, भाजप

बालमुकुंद आचार्य यांनी अवैध मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा दिला आदेश !

हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन ! – टी. राजा सिंह, हिंदुत्वनिष्ठ आमदार

ते म्हणाले, ‘‘मी हा विजय संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदु समाजाला देतो. मी हिंदु असल्याने हिंदुत्वावर बोलत राहीन. हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन.’’ 

तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना घरचा अहेर : तेलंगाणात मोठा फटका !

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.

पाकिस्तानी हिंदु क्रिकेट पटूने काँग्रेसला विचारले, ‘पनौती कोण आहे ?’

भारत क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धा हरल्यानंतर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘पनौती’ म्हणून हिणवले होते. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राहुल गांधी म्हणाले होते…

Ishwar Sahoo : धर्मांधांच्या हिंसाचारात हत्या झालेल्या युवकाच्या वडिलांनी भाजपच्या तिकिटावर मिळवला विजय !

सहा वेळा आमदार असलेल्या माजी मंत्र्याला केले पराभूत !

मिझोराममध्ये ‘झोराम पीपल्स मूव्हमेंट’ पक्षाला बहुमत

४० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेड.पी.एम्.) या पक्षाला २९ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एम्.एन्.एफ्.) या पक्षाला ७ जागांवर आघाडी मिळाली आहे.

BJP Victory Celebration : भाजपचा ३ राज्यांतील विजय गोव्यातही जल्लोषात साजरा !

गोव्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पणजी येथील पक्षाच्या कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र येऊन हा विजय साजरा केला. ‘‘सबका साथ, सबका विश्‍वास, सबका विश्‍वास’ या अंत्योदय तत्त्वावर भाजपने तिन्ही राज्यांत विजय मिळवला !

संपादकीय : निकालाचा मतीतार्थ !

चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे. २ राज्यांमध्ये जनतेने झिडकारल्याने सत्ता गमावणारी काँग्रेस या पराभवानंतर आत्मपरीक्षण करील का ? या निकालांद्वारे सामान्य लोकांनी त्यांना काय हवे आहे’, याविषयी मतपेटीद्वारे संदेश दिला आहे.

शिवराजसिंह चौहान मामाजींचे नेतृत्व मध्यप्रदेशातील निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरले ! – सुप्रिया सुळे, खासदार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया !