(म्हणे) ‘मत दिले नाही, तर पाणी आणि वीज मिळणार नाही !’  

(म्हणे) ‘मत दिले नाही, तर पाणी आणि वीज मिळणार नाही !’  

बंगालमधील मंत्री अशा प्रकारची धमकी देतात, याचा अर्थ तेथे तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही आहे ! याविरोधात लोकशाहीचे तथाकथित पुरस्कर्ते असणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी पक्ष, संघटना, बुद्धीवादी तोंड उघडत नाहीत !

हसुर बुद्रुकच्या (जिल्हा कोल्हापूर) उपसरपंचपदी पुरुषोत्तम साळोखे यांची बिनविरोध निवड

हसुर बुद्रुकच्या (जिल्हा कोल्हापूर) उपसरपंचपदी पुरुषोत्तम साळोखे यांची बिनविरोध निवड

निवडीच्या वेळी सरपंच दिग्विजय पाटील, ग्रामसेवक गोविंद पवार, ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण निंबाळकर यांसह अन्य उपस्थित होते.

तृणमूलचा विजय झाल्यास मौलाना आणि इमाम यांचे मानधन वाढवू !

तृणमूलचा विजय झाल्यास मौलाना आणि इमाम यांचे मानधन वाढवू !

तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांचे मशिदीमधून आश्‍वासन : हिंदु नेते कधी ‘पुरोहित, पुजारी यांना मानधन देऊ’ किंवा ‘असलेले मानधन वाढवू’, असे आश्‍वासन देत नाहीत; त्यांची मतपेढी नाही, हे लक्षात घेऊन हिंदूंनी त्यांची मतपेढी निर्माण करावी !

मतदानपूर्व चाचणीमध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार येण्याची शक्यता

मतदानपूर्व चाचणीमध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार येण्याची शक्यता

एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे.

आमच्याशी चर्चा केल्याविना ख्रिस्तीबहुल मतदारसंघातील उमेदवार निवडू नये !

आमच्याशी चर्चा केल्याविना ख्रिस्तीबहुल मतदारसंघातील उमेदवार निवडू नये !

निधर्मी भारतात चर्चची ही धार्मिक दादागिरी केरळमधील ढोंगी निधर्मीवादी साम्यवाद्यांना आणि देशातील तथाकथित पुरो(अधो)गाम्यांना चालते का ? अशी चेतावणी हिंदूंच्या संतांनी किंवा धर्मपीठाने दिली असती, तर यांनीच आकाशपाताळ एक केले असते !

‘व्हिप’ डावलणार्‍या ७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार ! – दीपक शिंदे-म्हैसाळकर, भाजप

‘व्हिप’ डावलणार्‍या ७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार ! – दीपक शिंदे-म्हैसाळकर, भाजप

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्यासाठी भाजपकडून ‘व्हिप’ काढण्यात आला होता.

पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार बहुमताअभावी कोसळले

पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार बहुमताअभावी कोसळले

काँग्रेसने अनेकदा आमदार, खासदार यांची फोडाफोडी केली आहे, त्याविषयी नारायणसामी कधी का बोलले नाहीत ?

केरळ सरकार ‘लव्ह जिहाद’कडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे ! – योगी आदित्यनाथ

केरळ सरकार ‘लव्ह जिहाद’कडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे ! – योगी आदित्यनाथ

हिंदुद्वेषी केरळमधील साम्यवादी सरकारकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? केंद्र सरकारनेच आता लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कृती करण्यासाठी संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

मेट्रो मॅन !

मेट्रो मॅन !

भाजपने श्रीधरन् यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ही प्रसिद्ध केली पाहिजे. त्यातही प्रत्येक आश्‍वासन सत्ता आल्यास किती दिवसांत पूर्ण केले जाईल, हेही दिनांकानुसार घोषित केले जावे, असे वाटते. मुख्यमंत्री झाल्यास श्रीधरन् त्या दृष्टीने प्रयत्न करतील, याची शंका वाटत नाही.

पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर !

पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर !

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते. येथेही पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर केले जाणे, ही गंभीर समस्या आहे.