महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला सर्वोच्च न्यायालयच विराम देऊ शकते ! – उज्ज्वल निकम, ज्येष्ठ विधीज्ञ
केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय विचारांती घेतलेला नाही. सकृतदर्शनी काही मूलभूत चुका झालेल्या आहेत’, हे ठाकरे गटाला सिद्ध करावे लागेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय विचारांती घेतलेला नाही. सकृतदर्शनी काही मूलभूत चुका झालेल्या आहेत’, हे ठाकरे गटाला सिद्ध करावे लागेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !
‘धनुष्यबाण’ हे चिन्हही शिंदे गटाला मिळाले !
भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारासाठीची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर दावा केला आहे. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्यासाठी ट्रम्प आणि निक्की यांच्यात लढत होणार आहे.
बंब पुढे म्हणाले की, गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीत १ सहस्र मतांच्या भेदाने आमच्या पॅनलचा पराभव झाला आहे. तरीही सहस्रो मतदारांनी विश्वास ठेवल्याविषयी मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
यातून राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा कशा प्रकारे दुरुपयोग करण्याचा प्रयत्न जिहादी संघटनेच्या राजकीय पक्षाकडून केला जात आहे. आता या पक्षावरही बंदी घालण्याची आवश्यकता आहे !
प्रशासनाकडे अशी तक्रार का करावी लागते ? खरे तर निवडणूक आयोगानेच एकच नाव दोन्ही मतदारसंघात असल्याविषयी गुन्हा नोंदवायला हवा होता. लोकप्रतिनिधींनीही स्वत:हून एका मतदारसंघातील नाव काढणे अपेक्षित !
जम्मू-काश्मीरच्या मतदारसंघांची पुनर्रचना !
श्री. मारुति मोरे हे मुंबई महापालिका मुख्यालयात गेल्या २२ वर्षांपासून वृत्तसंकलन करीत आहेत. त्यांचे माजी महापौर, सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक, अधिकारी वर्ग यांच्याशी चांगले संबंध आहेत.
कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सिद्धता चालू केली आहे. विविध संघटना, पक्ष यांच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. हिंदु महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही अर्ज भरला आहे. त्यानंतर त्यांनी त्यांची रणनीतीही सांगितली आहे.
पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय घेऊ नये. पक्षांतर्गत घटनेचे आम्ही पालन केले आहे.