बंगाल : भाजपचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण
बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !
बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांची घोषणा
बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या घोषणेनंतर हिंसाचार
काँग्रेसकडून तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप
एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य अपात्र असणे गंभीर आहे ! अशांना सदस्यत्व कुणी दिले ? सदस्यत्व देणार्यांचीही चौकशी होेणे आवश्यक !
वर्ष २०२४ मध्ये होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुखांची नियुक्ती भाजपकडून करण्यात आली आहे.
मी ३ मासांपूर्वी बोललो होतो. महाराष्ट्रात वारंवार दंगली घडवल्या जातील. जे चांगले चालले आहे, त्यात वातावरण बिघडवण्याचे काम केले जाईल. शासनाला काहीही करून दंगली हव्या आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्यक्त केली.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारे प्रथमच प्रयोग केला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.
एर्दोगन तुर्कीयेच्या १०० वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणारे नेते बनले आहेत. विजयानंतर ते म्हणाले, ‘आपण एकता आणि सामंजस्य यांच्या आधारावर कार्य करूया !’
देशातील बहुतेक राजकारण्यांविरुद्ध विविध प्रकारची गुन्हे नोंद आहेत. काही जण कारागृहातही आहेत. तेथूनही ते निवडणूक लढवत आहेत. ही स्थिती लोकशाहीला मारकच आहे !
घटलेल्या मतधिक्क्यामुळे ‘राष्ट्रीय पक्ष’ ही मान्यता रहित झाल्याने ओढावली नामुष्की! महाराष्ट्रातील केवळ ६ राष्ट्रीय पक्ष मैदानात ! मुंबई, २७ मे (वार्ता.) – वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) हे ६ राष्ट्रीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत असणार आहेत. मागील वर्षी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी … Read more