महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच १० लाखांहून अधिक मतदार आढळले मयत !
येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्यात चालू असलेल्या मतदार सर्वेक्षणात मयत मतदारांची संख्या १० लाख ८५ सहस्र १९५ इतकी आढळली आहे.
येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्यात चालू असलेल्या मतदार सर्वेक्षणात मयत मतदारांची संख्या १० लाख ८५ सहस्र १९५ इतकी आढळली आहे.
‘इप्सोस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डैरेल ब्रिकर म्हणाले की, कॅनडात कंजर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते. देशाच्या दिशेवरून असंतोष असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून येते.
भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांच्या निवडीनंतर एका मासाने पुणे शहराची कार्यकारिणी १९ सप्टेंबर या दिवशी घोषित करण्यात आली. सरचिटणीसपदी चौघांची नियुक्ती करणार असे असतांना सरचिटणीसपदी ८ जणांना निवडण्यात आलेले आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही संकल्पना जरी चांगली असली, तरी त्यावर कार्यवाही कारण्यासाठी तेवढीच मोठी आव्हाने येणार आहेत. त्यांपैकी काही आव्हाने राज्यघटनात्मक असतील.
माजी राष्ट्र्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन येणार आहे की, जी भारतातील ‘एक राष्ट्र-एक निवडणूक’ या विषयावर चर्चा करील
केवळ पोकळ आश्वासने देणार्या नेत्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे. जनतेला दिलेली आश्वासने न पाळणार्यांना मते द्यायला नको, असा विचार जनतेच्या मनात आल्यास चूक ते काय ?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उज्जैन, मध्यप्रदेश येथील श्री देव महाकाल मंदिरातील भस्म आरतीत सहभाग घेतला आणि नंतर मंदिरात अभिषेक केला. गोव्यातील जनतेचे आरोग्य आणि भरभराट यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी श्रींच्या चरणी प्रार्थना केली.
निवडणुकीमध्ये आम्ही सनातन धर्माच्या सूत्रावर निवडणूक लढवू. द्रमुक म्हणतो ‘आम्ही सनातन धर्माला संपवणार आहेत’, तर आम्ही म्हणतो ‘सनातन धर्माचे रक्षण करू आणि त्याला सुरक्षित ठेवू.’
अधिवक्ता सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.
१८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत लोकसभेचे विशेष अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात ‘एक देश-एक निवडणूक’ हे विधेयक येणार असल्याची चर्चा आहे. या विधेयकाचे मी स्वागत करतो आणि हे विधेयक आल्यास त्याचा सर्वांनाच लाभ होणार आहे.