हास्यास्पद पाश्‍चात्त्य शिक्षणप्रणाली !

‘पाश्‍चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, अनिष्ट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय, मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती अंगी बाणवून ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प जोपासावा, असे मार्गदर्शन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यातील महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची ५०० कोटी रुपयांची अनामत रक्कम पडून !

विद्यार्थ्यांचे पैसे त्यांना परत केले जावेत, यासाठी पत्रक काढूनही त्यांना अनामत रक्कम वेळेत न मिळणे हा विद्यार्थ्यांवरील अन्यायच आहे. यासाठी उत्तरदायी कोण ? विद्यार्थ्यांना पैसे मिळावेत, यासाठी कार्यपद्धत घालणे आवश्यक आहे.

१० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा निर्णय नाही !

१० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा निर्णय नाही !

मुंबई – इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्णही करता येणार नाही. सामाजिक माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

पालकांनो, मराठी भाषेचे महत्त्व, तसेच इंग्रजी भाषेमुळे होणारी हानी जाणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिक्षण द्या !

पालकांनो, मराठी भाषेचे महत्त्व, तसेच इंग्रजी भाषेमुळे होणारी हानी जाणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिक्षण द्या !

भाषेतून सूक्ष्म सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. ‘लिहिणारा-वाचणारा’, तसेच ‘बोलणारा-ऐकणारा’ या दोघांवरही भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतो. एखाद्या समाजातील प्रमुख भाषेचा तेथील संस्कृतीवर व्यापक स्तरावर परिणाम होत असतो.

केवळ उत्पन्न नव्हे, तर किती पर्यटकांना येथील सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख झाली ? याची माहिती आवश्यक !

केवळ उत्पन्न नव्हे, तर किती पर्यटकांना येथील सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख झाली ? याची माहिती आवश्यक !

आकड्यांचे हे अंकगणित जर बघितले, तर विदेशी पर्यटक आणि त्यांच्याकडून मिळणार्‍या उत्पन्नाचे प्रमाण अन् त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट दिसून येतो; पण यापैकी किती जणांना भारताचे राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे महत्त्वाचे ज्ञान झाले ?

हिंदु राष्ट्रात मातृभाषेतून शिकलेल्यांना नोकरीत प्राधान्य असेल !

हिंदु राष्ट्रात मातृभाषेतून शिकलेल्यांना नोकरीत प्राधान्य असेल !

‘गोव्यात पालकांचा सरकारी प्राथमिक शाळांऐवजी मातृभाषेतून चालणार्‍या अनुदानित शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याकडे जास्त कल असल्याचे विविध आकडेवारीवरून समोर आले आहे.

यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अपुर्‍या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची हानी ! 

यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अपुर्‍या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची हानी ! 

वर्ष २०१८ मध्ये शहरातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले; मात्र ३० सप्टेंबर २०२० या दिवशी एकाच वेळी या महाविद्यालयातील ३८ शिक्षकांचे स्थानांतर करण्यात आले.

पालकांचा मातृभाषेतून चालणार्‍या सरकारी प्राथमिक शाळांऐवजी अनुदानित शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याकडे अधिक कल !

पालकांचा मातृभाषेतून चालणार्‍या सरकारी प्राथमिक शाळांऐवजी अनुदानित शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याकडे अधिक कल !

पालक आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्या, यासाठी प्रयत्नशील असतात.

इतिहास रचणारे भारतीय !

इतिहास रचणारे भारतीय !

रश्मी सामंत नावाच्या ऑक्सफर्ड येथे शिकणार्‍या भारतीय विद्यार्थिनीने एक अनोखा इतिहास रचला आहे. ती ‘ऑक्सफर्ड स्टुडंट युनियन’च्या अध्यक्ष म्हणून निवडून आली आहे. अशी निवड होणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिच्या चमूत अन्य काही भारतीय मुलेही निवडून आली आहेत.