मुंबई – इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्णही करता येणार नाही. सामाजिक माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > १० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा निर्णय नाही !
१० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा निर्णय नाही !
नूतन लेख
- संपादकीय : भारतद्वेषी विदेशी विद्यापिठे !
- सातारा येथे झाडे नष्ट करणार्यांविरुद्ध २ गुन्हे नोंद !
- पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५६ टी.एम्.सी. पाणीसाठा !
- मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक !
- शिमगोत्सवाच्या निमित्ताने भरणे येथील श्री काळकाईदेवीला जिल्हा पोलीस दलाने दिली मानवंदना !
- ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह