
आकड्यांचे हे अंकगणित जर बघितले, तर विदेशी पर्यटक आणि त्यांच्याकडून मिळणार्या उत्पन्नाचे प्रमाण अन् त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट दिसून येतो; पण यापैकी किती जणांना भारताचे राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे महत्त्वाचे ज्ञान झाले ? याची मात्र काहीच माहिती मिळू शकत नाही. किती लोकांनी इथल्या सांस्कृतिक वैशिष्ट्याची ओळख करून घेतली ? हे शिक्षण शिकण्याची आवड किती जणांनी व्यक्त केली ? हे कळायला काही मार्ग नाही. विदेशींचे सोडा, आपल्या देशाच्या पर्यटन व्यवस्थेने किती विदेशी पर्यटकांना भारत, भारतियता, भारताची संस्कृती आणि भारताचे वैशिष्ट्य यांविषयी काही सांगण्याची, त्यांना शिकवण्याची किती प्रमाणात सोय केली ? याचेही काहीच अनुमान करता येण्यासारखे नाही.
(संदर्भ : मासिक अखंड ज्योती, सप्टेंबर २०१२)
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !