‘व्‍हॅलेंटाईन डे’ला विरोध कुणाचा ?

‘व्‍हॅलेंटाईन डे’ला विरोध कुणाचा ?

देशात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना झाल्‍यावर अधिकृतपणे हिंदु संस्‍कृतीच्‍या विरोधातील गोष्‍टी थांबवता येऊ शकतात. त्‍यात ‘व्‍हॅलेंटाईन डे’ हाही असणार, यात शंका नाही. एकेक गोष्‍ट रोखण्‍यात श्रम करण्‍यापेक्षा थेट हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यासाठी श्रम घेतले, तर ते खर्‍या अर्थाने सार्थकी लागतील !

मदनी यांची चिथावणी !

मदनी यांची चिथावणी !

‘धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते सहन करायचे अन् पुन्हा त्यांच्याशी गुण्यागोविंदाने रहायचे, ‘हिंदू हे भोळे, सर्वधर्मसमभावी, सहिष्णु आहेत, जातीजातींमध्ये भांडतील; पण शत्रूविरुद्ध एक होणार नाहीत’, ही लक्षणे धर्मांधांनी पुरती ओळखली आहेत. त्यामुळे ते बिनभोबाट काहीही विधाने करतात.

बीबीसीची धर्मांध पत्रकारिता !

बीबीसीची धर्मांध पत्रकारिता !

हिंदूंच्या भावनांना काडीची किंमत द्यायची नाही; मात्र आतंकवादी बनण्यासाठी गेलेल्या मुसलमान युवतीच्या भावना समजून घेण्यासाठी प्रदीर्घ मुलाखत घ्यायची, यातून बीबीसीची मानसिकता दिसून येते. बीबीसीने हिंदुद्वेषी पत्रकारिता करून किमान निष्पक्षपाती वृत्तांकन ही उपाधी लावण्याचा निर्ल्लजपणा तरी करू नये !

पत्रकारावरील आक्रमण !

पत्रकारावरील आक्रमण !

या घटनेवरून आणखी एक गोष्‍ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्‍हणजे समाजाची विरोध पचवण्‍याची शक्‍ती न्‍यूनतम झाली आहे. एखादे सूत्र चिघळत ठेवणे, तसेच एखाद्या सूत्रावरून भावना भडकावत रहाणे, याचा परिणाम कुठल्‍या थराला जाऊ शकतो ? हेही यावरून लक्षात येते.

अध्‍यात्‍माची महानता !

अध्‍यात्‍माची महानता !

‘जेईई मेन’ परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्‍याने अध्‍यात्‍माचे महत्त्व सांगणे, ही विज्ञानवाद्यांसाठी मोठी चपराकच !

‘तुर्कीये’चा धडा !

‘तुर्कीये’चा धडा !

भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती यावर मानव कायम वैज्ञानिक दृष्‍टीनेच उपाययोजनांचा विचार करतो. त्‍यासाठी आपल्‍या ऋषिमुनी-साधू-संत यांनी दाखवलेला शाश्‍वत मार्गच यावरील उपाययोजना आहे. तुर्कीये येथील भूकंपातून धडा घेऊन नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्‍यासाठी भारताने गतीने सिद्धता करणे आवश्‍यक !

तुष्‍टीकरणाच्‍या राजकारणाचा प्रवेश

तुष्‍टीकरणाच्‍या राजकारणाचा प्रवेश

मुसलमान तुष्‍टीकरणाचे राजकारण करणारे भारत राष्‍ट्र समितीसारखे पक्ष केवळ सामाजिक ध्रुवीकरण करतात !

मंदिरांना ऊर्जितावस्‍था हवी !

मंदिरांना ऊर्जितावस्‍था हवी !

‘हिंदु हित की बात करेगा, वहीं देश में राज करेगा’च्या ऐवजी ‘जो हिंदु हित का काम करेगा वहीं देश में राज करेगा’, असा नारा देण्‍यात येऊ लागला आहे. त्‍या हिंदुहिताच्‍या कामामध्‍ये मंदिरांच्‍या संदर्भातील कामे पहिल्‍या क्रमांकावर असणे आवश्‍यक झाले आहे. असे झाले तर भारत जगाचा विश्‍वगुरु होण्‍यास वेळ लागणार नाही !

बीबीसीचा मोदींच्‍या आड हिंदुद्वेष !

बीबीसीचा मोदींच्‍या आड हिंदुद्वेष !

भारत आणि हिंदू यांविरोधी बीबीसी वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने त्‍वरित बंदी घालणे भारतियांना अपेक्षित !

बालविवाहविरोधी मोहीम !

बालविवाहविरोधी मोहीम !

आसाममध्‍ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्‍यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्‍याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !