भारताने पाडले पाकिस्तानी तस्करांचे २ ड्रोन
सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी तस्करांनी एकाच रात्री पाठवलेले २ ड्रोन पाडले.
सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी तस्करांनी एकाच रात्री पाठवलेले २ ड्रोन पाडले.
मली पदार्थविरोधी पथकाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधातील दक्षता अहवाल आला आहे. आर्यन खान याला अमली पदार्थांच्या प्रकरणात न अडकवण्यासाठी शाहरूख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) १७ मे या दिवशी ६ राज्यांतील १२२ ठिकाणी धाडी टाकल्या. जिहादी आतंकवादी आणि अमली पदार्थ तस्कर यांच्या विरोधातील कारवाईच्या अंतर्गत या धाडी घालण्यात आल्या.
प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? खरे तर प्रशासनानेच स्वत:हून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करायला हवी !
पकडण्यात आलेल्या अमली पदार्थाचे मूल्य इतके आहे, तर आतापर्यंत न पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांचे मूल्य किती असेल, याची कल्पना करता येत नाही !
भारतीय नौदल आणि ‘नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो’ (एन्.सी.बी.) यांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेमध्ये भारतीय समुद्री क्षेत्रातील एका जहाजातून १५ सहस्र कोटी रुपयांचा आणि २ सहस्र ५०० किलो वजनाचा मेथामफेटामाइन नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
‘२५० मि.ली.च्या बाटलीत ७५ मि.ली. ग्रॅमहून अधिक ‘कॅफेन’ घेऊ नये’, अशी नोंदही बाटलीवर आहे. लहान मुले, गरोदर माता, स्तनपान करणार्या माता यांना धोकादायक असल्याची नोंदही त्यावर आहे.
सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्या पाकला भारत धडा कधी शिकवणार ?
या धाडीमध्ये मिळालेले पदार्थ रासायनिक विश्लेषण करण्यासाठी पाठवण्यात आले असून याविषयीच्या अहवालात त्या पदार्थांमध्ये अमली पदार्थ असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व्यवसायात गोवले जात आहे. अशा गंभीर प्रकरणांचे अन्वेषण पोलीस स्वतःहून का करत नाहीत ? मागणी का करावी लागते ?