६४ कोटी ३६ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट !

आतंकवादविरोधी पथकाने ४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले (अंदाजे किंमत ६४ कोटी ३६ लाख रुपये )अमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लि. येथील बंदिस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट केले.  

गोव्यात कह्यात घेतलेले २५ किलो अमली पदार्थ आज नष्ट केले जाणार

संपूर्ण देशभरात आज नष्ट करण्यात येणार्‍या अमली पदार्थांची संख्या पकडल्यास १ जून २०२२ पासून आतापर्यंत अमली पदार्थ नष्ट केल्याची संख्या १० लाख किलोवर (किंमत सुमारे १२ सहस्र कोटी रुपये) पोचणार आहे !

गोवा : अमली पदार्थ समवेत बाळगल्याच्या प्रकरणी संशयिताची न्यायालयाकडून निर्दाेष सुटका

पोलिसांकडून अशा चुका कशा होतात ? अमली पदार्थांशी संबंधित गेल्या कित्येक वर्षांत अनेक प्रकरणे हाताळूनसुद्धा अशी चूक होणे अपेक्षित नाही ! न्यायालयाचे ताशेरे पहात पोलिसांच्या या भूमिकेची कसून चौकशी व्हायला हवी !

वचक किंवा धाक हवाच !

सौंदर्यवर्धनालयात येणार्‍या महिलांना इंजेक्‍शनद्वारे बेशुद्ध करून त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करणार्‍या तिघांना इराण सरकारने फाशी दिली. यात एक आधुनिक वैद्य (डॉक्‍टर) आणि त्‍याचे २ साहाय्‍यक यांचा समावेश आहे.

‘कदंब’ बसगाड्यांवरील पानमसाल्याची विज्ञापने हटवणार ! – कदंब महामंडळ

कदंब बसगाड्यांवरील ‘विमल’चे विज्ञापन हे तंबाखूविषयी असल्याने या विज्ञापनाला आधुनिक वैद्य, शिक्षक आदी सर्वच स्तरांतून विरोध होत होता.

अमेरिकेत ‘व्हाईट हाऊस’मध्ये मिळाला ‘कोकेन’ हा अमली पदार्थ !

अमली पदार्थ व्हाईट हाऊसच्या ‘वेस्ट विंग’मध्ये मिळाले. येथे स्वत: राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असून ओव्हल कार्यालय, कॅबिनेट कक्ष, प्रसारमाध्यमांचा कक्ष, तसेच राष्ट्राध्यक्षांसह काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे कार्यालय आहे.

गोवा : कदंब महामंडळाच्या बसवर असलेल्या गुटख्याच्या विज्ञापनांना ३५० शिक्षकांचा आक्षेप !

एका शिक्षकाचे म्हणणे होते, ‘‘मुलांच्या भवितव्यापेक्षा या विज्ञापनांतून मिळणारी रक्कम मोठी नाही‘‘. याचप्रमाणे कॅसिनो जुगार आणि सनबर्न संगीत महोत्सव यांमुळे होणारी भावी पिढीची हानी पहाता त्यातून मिळणार्‍या महसुलाला काहीच किंमत नाही !

अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणार्‍या अश्रफ शेखला अटक

शहरातील मासळीबाजारातील खान कॉम्प्लेक्स येथे अवैध अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून शेखला अटक केली.

अफूच्‍या लागवडीवर नियंत्रण हवे !

काबाडकष्‍ट करून शेतकर्‍याच्‍या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्‍याने अल्‍प व्‍ययात अधिकचे उत्‍पन्‍न कसे मिळेल ? या उद्देशाने महाराष्‍ट्रात अनुमती नसतांनाही अनेक शेतकरी अफूची शेती करतांना दिसत आहेत.

केदारनाथ यात्रेतील खेचरांकडून काम करून घेण्यासाठी बळजोरीने दिले जातात अमली पदार्थ !

केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !