कर्नाटकातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संतोष केंचांबा यांचे राष्ट्र-धर्म माध्यम’ फेसबुक पृष्ठ हॅक !
पृष्ठावर अश्लील छायाचित्रे आणि संदेश प्रसारित करून राष्ट्र-धर्म जागृती कार्याला कलंकित करण्याचा हिंदुविरोधकांचा प्रयत्न !
पृष्ठावर अश्लील छायाचित्रे आणि संदेश प्रसारित करून राष्ट्र-धर्म जागृती कार्याला कलंकित करण्याचा हिंदुविरोधकांचा प्रयत्न !
हे महिषासुरमर्दिनी, देश आणि धर्म यांवर आलेल्या प्रत्येक संकटाचा निकराने प्रतिकार करून ते परतवून लावण्यासाठी तूच आम्हाला बळ प्रदान कर.
नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित असतांना धर्मांध तरुणी असे दुःसाहस करते, हे हिंदूंना लज्जास्पद ! धर्महानी रोखण्यासाठी काहीही न करणार्या अशा मृतवत् हिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले, तर आश्चर्य ते काय ?
गुरूंना जिल्हाधिकार्यांच्या खुर्चीवर बसल्याने कोणते आकाश कोसळणार होते ? हिंदु धर्मानुसार शासनकर्त्यांनी संतांचा सन्मान केला पाहिजे. असे असतांना अशा प्रकारचा कुणी विरोध करत असेल, तर तो हास्यास्पद म्हणायला हवा !
असुराचा उदो उदो करणारे उद्या जिहादी आतंकवादी, धर्मांध, भ्रष्टाचारी यांचे उदात्तीकरण करायलाही मागे-पुढे पहाणार नाहीत ! त्यामुळे अशांचा वैचारिक प्रतिवाद करण्यासह त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !
‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कोणती हानी होते ?’, हे कुणी सांगेल का ? श्रीरामाच्या जीवनाचा आदर्श देशातील प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे असतांना त्याच्या नावालाही विरोध होणे, हे लज्जास्पद !
मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना ‘मी सर्व धर्मांशी समान वागेन’, अशी प्रतिज्ञा घेतलेली असते; मग ते ‘सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया कसे म्हणू शकतात ?’
हिंदु राष्ट्राची मागणी करणारे हे देशाला रसातळाला घेऊन जाणार्या, मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या आणि मौर्य यांच्या वक्तव्यांना खपवून घेणार्या धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालीचे विरोधक आहेत, हे लक्षात घ्या !
बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !
सेंथमराई यांचा भाऊ उदयनिधी यांनी ‘सनातन धर्म नष्ट करण्यात येईल’, असे विधान केले असल्याने सेंथमराई मंदिरात गेल्याने राजकीय स्तरावर चर्चा होऊ लागली आहे.