कुणालाही कोणत्याही विचारसरणीला नष्ट करण्याचा अधिकार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय
न्यायालयाने केवळ फटकारून सोडून देऊ नये, तर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचा, तसेच आरोपींना अटक करण्याचाही आदेश द्यावा, असेच जनतेला वाटते !
न्यायालयाने केवळ फटकारून सोडून देऊ नये, तर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचा, तसेच आरोपींना अटक करण्याचाही आदेश द्यावा, असेच जनतेला वाटते !
सवंग लोकप्रियतेसाठीच अशी विधाने तथाकथित स्वामी करत असतात, त्यातलेच हे एक उदाहरण ! अशांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !
कॉपी रोखण्याच्या नावाखाली असा तुघलकी प्रकार करणार्यांवर कठोर कारवाई केली, तर इतरांवर त्याचा वचक बसेल ! काँग्रेसच्या राज्यात मुसलमानांना सूट, तर हिंदूंना कायद्याचा बडगा, असाच प्रकार चालू आहे. काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंच्या हे आता लक्षात येत आहे का ?
श्री रामभद्राचार्य यांचे बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांना आव्हान !
पृष्ठावर अश्लील छायाचित्रे आणि संदेश प्रसारित करून राष्ट्र-धर्म जागृती कार्याला कलंकित करण्याचा हिंदुविरोधकांचा प्रयत्न !
हे महिषासुरमर्दिनी, देश आणि धर्म यांवर आलेल्या प्रत्येक संकटाचा निकराने प्रतिकार करून ते परतवून लावण्यासाठी तूच आम्हाला बळ प्रदान कर.
नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित असतांना धर्मांध तरुणी असे दुःसाहस करते, हे हिंदूंना लज्जास्पद ! धर्महानी रोखण्यासाठी काहीही न करणार्या अशा मृतवत् हिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले, तर आश्चर्य ते काय ?
गुरूंना जिल्हाधिकार्यांच्या खुर्चीवर बसल्याने कोणते आकाश कोसळणार होते ? हिंदु धर्मानुसार शासनकर्त्यांनी संतांचा सन्मान केला पाहिजे. असे असतांना अशा प्रकारचा कुणी विरोध करत असेल, तर तो हास्यास्पद म्हणायला हवा !
असुराचा उदो उदो करणारे उद्या जिहादी आतंकवादी, धर्मांध, भ्रष्टाचारी यांचे उदात्तीकरण करायलाही मागे-पुढे पहाणार नाहीत ! त्यामुळे अशांचा वैचारिक प्रतिवाद करण्यासह त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !
‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कोणती हानी होते ?’, हे कुणी सांगेल का ? श्रीरामाच्या जीवनाचा आदर्श देशातील प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे असतांना त्याच्या नावालाही विरोध होणे, हे लज्जास्पद !