भारतियांनी केलेल्या तपश्‍चर्येतून १ सहस्र वर्षांचा स्वर्णिम इतिहास अस्तित्वात येणार !

भारतियांनी केलेल्या तपश्‍चर्येतून १ सहस्र वर्षांचा स्वर्णिम इतिहास अस्तित्वात येणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ७७ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भारतियांना संबोधित केले

फाळणीच्‍या वेळी बळी गेलेल्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

फाळणीच्‍या वेळी बळी गेलेल्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्‍स’वरून पोस्‍ट (ट्‍वीट) केले की, हा दिवस त्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करण्‍यासाठी आहे, ज्‍यांचे जीवन देशाच्‍या फाळणीच्‍या वेळी बळी गेले. हा दिवस त्‍या लोकांचे कष्‍ट आणि संघर्ष यांचेही स्‍मरण करवतो, ज्‍यांना विस्‍थापनाचा दंश झेलण्‍यास बाध्‍य व्‍हावे लागले होते. अशा सर्व लोकांना माझे शत शत नमन !

(म्हणे) ‘मणीपूरचा विषय हा भारतापुरता राहिला नसून जागतिक पटलावर पोचला !’ – अधीर रंजन चौधरी

(म्हणे) ‘मणीपूरचा विषय हा भारतापुरता राहिला नसून जागतिक पटलावर पोचला !’ – अधीर रंजन चौधरी

मणीपूरच्या सूत्रावरून जागतिक स्तरावर भारतविरोधी कथानक रचले जात असून काँग्रेस पक्षही त्याचाच भाग आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

वर्ष १८६० पासून चालत आलेले ‘भारतीय दंड विधान’ समाप्‍त होणार !

वर्ष १८६० पासून चालत आलेले ‘भारतीय दंड विधान’ समाप्‍त होणार !

भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, तरी ब्रिटीशकालीन कायद्यांना आतापर्यंत सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने रहित केले नाही. हे अक्षम्य कृत्य भारतमातेची हत्या नव्हे का ? यावर आता जनतेने काँग्रेसी नेत्यांना भेटेल तिथे जाब विचारला पाहिजे !

स्त्रीद्वेषाचा पुरस्कार करणार्‍या तालिबानी कायद्यांमागील प्रेरणा इस्लाममधून मिळते ! – तस्लिमा नसरीन

स्त्रीद्वेषाचा पुरस्कार करणार्‍या तालिबानी कायद्यांमागील प्रेरणा इस्लाममधून मिळते ! – तस्लिमा नसरीन

तालिबानने आता इयत्ता तिसरीनंतर मुलींच्या शिक्षणावर प्रतिबंध लादला आहे. उंच झालेल्या आणि १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलींना शाळेत जाऊ दिले जात नाही. तालिबानला महिलांचे शिक्षण, स्वातंत्र्य, एकता आणि शक्ती यांची भीती वाटते.

देशातील १४ राज्यांत मुसळधार पावसाची चेतावणी !

देशातील १४ राज्यांत मुसळधार पावसाची चेतावणी !

देशातील १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची चेतावणी हवामान खात्याने वर्तवली आहे. या राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मणीपूरच्‍या घटनेवरून केलेले राजकारण घटनेपेक्षा अधिक लज्‍जास्‍पद !

मणीपूरच्‍या घटनेवरून केलेले राजकारण घटनेपेक्षा अधिक लज्‍जास्‍पद !

गेली ६ वर्षे मणीपूरमध्‍ये भाजपची सत्ता असल्‍यापासून तेथे एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. संचारबंदी लागू करावी लागली नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ९ ऑगस्‍टच्‍या सायंकाळी लोकसभेत केला.

जनतेच्या ‘डिजिटल डेटा’चा अपवापर करणार्‍या संस्थांना ५० ते २५० कोटी रुपयांपर्यंत होणार दंड !

जनतेच्या ‘डिजिटल डेटा’चा अपवापर करणार्‍या संस्थांना ५० ते २५० कोटी रुपयांपर्यंत होणार दंड !

विधेयकानुसार जनतेचा वैयक्तिक डिजिटल डेटा चोरल्याचे अथवा त्याचा अपवापर केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित संस्थेला ५० ते २५० कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.

यंदा स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवानिमित्त लाल किल्‍ल्‍याभोवती अभेद्य सुरक्षाकवच

यंदा स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवानिमित्त लाल किल्‍ल्‍याभोवती अभेद्य सुरक्षाकवच

स्‍वातंत्र्याचे अमृतमहोत्‍सवी वर्ष आतंकवाद्यांच्‍या सावटाखाली साजरे करावे लागणे, हे राज्‍यकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !

ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा, ते शिवमंदिर आहे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा, ते शिवमंदिर आहे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिल्यानंतर गेले ४ दिवस ज्ञानवापीच्या परिसराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या प्रकरणी एका पत्रकाराने बाबा बागेश्‍वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांना प्रश्‍न केला असता ते म्हणाले की, ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा. ते शिवमंदिर आहे.