या मृत्यूंमागे नेमकी कोणती कारणे होती, जर अत्याचारांमुळे हे मृत्यू झाले असतील, तर संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली, याचीही माहिती केंद्र सरकारने जनतेला द्यायला हवी !

नवी देहली – गेल्या ३ वर्षांत कारागृहांमध्ये ३४८ बंदीवानांचा मृत्यू झाला, तर १ सहस्र १८९ जणांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना दिली.
348 died and 1,189 tortured in police custody in 2018-19, 2020-21: home ministry
Read: https://t.co/eehUTmOctx pic.twitter.com/RovHzC0jQs
— The Times Of India (@timesofindia) August 3, 2021
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस कोठडीमध्ये वर्ष २०१८ मध्ये १३६, वर्ष २०१९ मध्ये ११२ आणि २०२० मध्ये १०० जणांचा मृत्यू झाला. तसेच वर्ष २०१८ मध्ये ५४२, २०१९ मध्ये ४११ आणि २०२० मध्ये २३६ जणांवर जाचक अत्याचार करण्यात आले.
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court