Supreme Court on Government criticism : सरकारवरील प्रत्येक टीका गुन्हा ठरू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय
भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची मर्यादा ओलांडली गेली आहे अथवा नाही, याविषयी पोलिसांना नेमकेपणाने सांगणे आवश्यक झाले आहे.
भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची मर्यादा ओलांडली गेली आहे अथवा नाही, याविषयी पोलिसांना नेमकेपणाने सांगणे आवश्यक झाले आहे.
७ मार्चच्या मध्यरात्रीपासून शिवभक्तांनी अनेक मंदिरांमध्ये पुष्कळ गर्दी केली. वाराणसी येथील काशी विश्वनाथ, गुजरातमधील सोमनाथ यांसह देशभरातील सर्व ज्योतिर्लिंगामध्ये कोट्यवधी हिंदूंनी आपल्या आराध्याचे भावपूर्ण दर्शन घेतले.
रस्त्यावर नमाजपठण करून वाहतूक कोंडी करणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्या हिंदूंना उपदेशाचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ? यावरून त्यांचा ढोंगी निधर्मीवाद, म्हणजे हिंदुद्वेष दिसून येतो !
रशिया-युक्रेन युद्धासाठी मानवी तस्करी केल्याचे प्रकरण – रशियात नोकरी देण्याचे आमीष दाखवणारी विज्ञापने वर्तमानपत्रांतून प्रसारित करून तरुणांना रशियामध्ये युद्धासाठी पाठवले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.
भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असली, तरी राज्यघटनेच्या पहिल्या पानावर प्रभु श्रीरामाचे चित्र आहे. त्याचाही आदर राखला जावा, असेच बहुसंख्य भारतियांना वाटते !
रावणाचाही श्रीरामावर विश्वास नव्हता, तेथे ए. राजा यांचा विश्वास नसेल, तर हिंदूंना काही समस्या नाही ! नाहीतरी द्रमुक नास्तिकतावादीच आहे !
भारतात प्रतिदिन रेल्वेने प्रवास करणार्यांची सरासरी संख्या अनुमाने १.८५ कोटी आहे. त्यांपैकी ८.५७ लाख लोक वातानुकूलित डब्यांतून प्रवास करतात. त्यांच्यासाठी रेल्वेकडून चादर आणि ब्लँकेट आणि काही वेळा टॉवेल दिले जातात.
पोलीस कोणत्याही विशिष्ट धार्मिक किंवा सांस्कृतिक समुदायाच्या लाभासाठी नाहीत, असे मत देहली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
रामराज्य येण्यासाठी प्रभु श्रीरामासोरखे राज्य करणारा राजा असणे आवश्यक आहे. आपमध्ये असा एक तरी नेता आहा का ?