सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांनी त्यागपत्र देण्यास काँग्रेस कार्यकारी समितीचा विरोध
याचाच अर्थ ‘भारत काँग्रेसमुक्त होईपर्यंत काँग्रेस गांधी परिवाराच्याच हातात रहाणार’, असाच होतो ! ‘काँग्रेस नामशेष होत चालली असतांनाही काँग्रेसी मात्र अजूनही गांधी घराण्याची ‘हांजी हांजी’ करण्यातच धन्यता मानतात’, हेच यावरून सिद्ध होते !