
नवी देहली – औरंगजेबाने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. शिवमंदिराच्या विद्ध्वंसानंतर औरंगजेबाने त्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद बांधल्याचे पुरावे मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणात हिंदूंनी ज्ञानवापी मशीद कह्यात घ्यावी.
Aurangzeb destroyed many temples.I won't be surprised if there is evidence that Aurangzeb built Gyanvapi mosque upon the destruction of a Shiva temple. In this case Hindus should take over Gyanvapi.I hope Taj Mahal,Qutub Minar,Humayun's Tomb,Red Fort,Agra Fort etc will be intact.
— taslima nasreen (@taslimanasreen) May 19, 2022
मला आशा आहे की, ताजमहाल, कुतूबमिनार, हुमायूंचा मकबरा, लाल किल्ला, आगरा किल्ला यांचे अस्तित्व मात्र टिकून राहील, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे. (या इमारतीही हिंदूंच्या आहेत. केवळ ज्ञानवापी मिळाल्याने हिंदू संतुष्ट होणार नाहीत, तर हिंदूंच्या सर्वच वास्तू ते परत मिळवणारच ! – संपादक)
संपादकीय भूमिकादेशातील आणि विदेशातील किती मुसलमान सत्य इतिहास मान्य करून असे सांगण्याचे धाडस करत आहेत ? या प्रश्नाचे ‘एकही नाही’, असेच उत्तर मिळते ! याचाच अर्थ धर्मनिरपेक्षता आणि अन्य धर्मांचा आदर केवळ हिंदूंनी करायचा अन् अन्यांनी हिंदूंवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर आघात करायचे असाच होतो, हे हिंदू आतातरी लक्षात घेतील का ? |
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा