चतु:श्रृंगी (जिल्हा पुणे) पोलीस ठाण्यातील २ पोलिसांवर लाच घेतल्यामुळे गुन्हा नोंद !
पोलिसांची वाढती लाचखोरी चिंताजनक आहे, असे भ्रष्ट पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ?
पोलिसांची वाढती लाचखोरी चिंताजनक आहे, असे भ्रष्ट पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ?
महत्त्वाच्या पदावर भ्रष्ट आणि मनमानी कारभार करणारी व्यक्ती अधिकारी म्हणून रहाणे घातक आहे. शिक्षण विभागात इतरांची गळचेपी होणार नाही, याची काळजी घेणारा अधिकारी त्या पदावर असायला हवा.
येथील मंडळ कार्यालयात दिलेला अर्जाचा निकाल देण्यासाठी १ लाखांच्या लाचेची मागणी करत ५० सहस्रांची लाच एका महिलेच्या माध्यमातून स्वीकारणार्या मंडळ अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
भ्रष्टाचार ही एक वाईट प्रवृत्ती असून तिच्यापासून सगळ्यांनी दूर रहायला हवे. गेल्या ८ वर्षांत आम्ही ही संपूर्ण व्यवस्था ‘अभाव’ आणि ‘दबाव’ यांपासून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील विज्ञान भवनमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना केले.
भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार न करणे आणि लाच देऊन त्यात सहभागी होणे, हा राष्ट्र्रद्रोहच !
कनिष्ठ पातळीवरील कर्मचार्याने जर त्यांचे काम चोख बजावले, तर ९९ टक्के प्रकरणे वरिष्ठांपर्यंत पोचणारच नाही, तसेच मंत्री किंवा आमदार यांच्यापर्यंत तक्रार करण्यास वाव रहाणार नाही.
संबंधित पोलिसांचे भूमी माफियांशी संबंध होते का ? हे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! जनतेनेही हे प्रकरण गांभीर्याने घेऊन घोटाळेबाजांवर आणि त्यांना साहाय्य करणार्या अधिकार्यांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत !
त्यांनी कधी हिंदूंच्या मंदिरांतील पुजारी, गुरुद्वारांतील ग्रंथी आणि चर्चमधील पाद्री यांनी १८ सहस्र रुपये मानधन दिले आहे का ?, असा प्रश्न केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणार्या कावेसर येथील उपकार्यालयामध्ये मुलीच्या जन्माचा दाखला घेण्यासाठी गेलेल्या महिलेकडे पैशांची मागणी करून तिच्याकडून शिपायाने ५०० रुपये घेतले.
कामे झालेली नसतांना कोट्यवधींचा निधी लाटणार्या प्रशासकीय अधिकार्यांकडून तो पैसा वसूल करून घ्यावा !