काँग्रेसचा नेता आशिक पटेल याने तरुणीच्या प्रियकराची केली हत्या !
गुन्हेगारांचा भरणा असलेली काँग्रेस ! अशा वासनांध मुसलमान नेत्यांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !
गुन्हेगारांचा भरणा असलेली काँग्रेस ! अशा वासनांध मुसलमान नेत्यांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !
मराठा सैनिक मृत्यूला भिणार नाही. छातीची ढाल करील. पाकिस्तान राष्ट्राशी लढत राहील. पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोना भारताच्या ताब्यात येईल. भारतमातेचा तिथं जयजयकार चालंल.
केरळमध्ये माकप आघाडी सरकार या प्रकरणाचे प्रमाणिकपणे अन्वेषण करण्याची शक्यता अल्प असल्याने महिला संघटना, तसेच महिला आयोग यासाठी या शिक्षिकेला साहाय्य करणार का ?
वक्फ कायद्यामध्ये काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत. मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र…
भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या नेत्यांना वाचवण्यासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसवाल्यांचे देशविघातक स्वरूप जाणा !
या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, ‘‘भाजप आमच्याशी थेट लढू शकत नाही; म्हणून तो कधी ईडी, तर कधी आयकर विभाग यांचे माध्यम वापरून आमच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे.
सरकार जेव्हा भ्रष्टाचार्यांवर कारवाई करते, तेव्हा एक गट आमच्या विरोधात ओरडतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका करतांना म्हणाले. राजकोटमधील जमकंदोरना येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना ते बोलत होते.
‘गांडुळाने गरुड भरारी घेण्याचे स्वप्न पहावे किंवा स्वतःची गरुडाशी तुलना करण्याचे दु:साहस करावे’, तसा हा प्रकार आहे. तर्कहीन, मूर्खासारखी बडबड करणारे राहुल गांधी यांना ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि संन्यस्त वृत्तीच्या सावरकर यांच्या चरणरजाशीसुद्धा बरोबरी करता येणार नाही.
सध्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ चालू आहे. या यात्रेत राहुल गांधी हे भारतविरोधी विधाने करणार्या पाद्रयाला भेटणे, पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्या मुलीला भेटणे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे ‘ही यात्रा भारत जोडो कि तोडो आहे ?’, असा प्रश्न जनतेला पडला आहे.
हे षड्यंत्र असल्याचा आमदारांचा दावा !
पोलिसांनी याची सखोल चौकशी करून जनतेला सत्य सांगावे !