(म्हणे) ‘भारताला केवळ मुसलमान आणि काँग्रेस हेच वाचवू शकतात !’

 ३ वर्षांपूर्वीचे विधान असलेल्या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक पालट करून तो विरोधकांकडून प्रसारित करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा

…तर राहुल गांधी सर्वच क्रांतीकारकांना दोषी ठरवणार का ? – रणजित सावरकर

इंग्रजी वाक्याचे मूर्ख राहुल गांधी यांनी गूगलवर ‘मै आपका नोकर बनना चाहता हूँ’, असे भाषांतर केले. राहुल गांधी यांना महात्मा गांधी यांनाही हाच न्याय लावायचा आहे का ?

पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह फलक लावल्याचे प्रकरण

सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण असलेला फलक लावल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे आणि बळीराम डोळे यांना सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून कह्यात घेतले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घृणास्पद अवमानाची सव्याज परतफेड करू ! – सौ. कोमल रहाटे, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा

आपल्या मनातले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रत्येक घरात पोचवण्यासाठी प्रत्येक सावरकर भक्ताने योगदान देण्याची आवश्यकता आहे !

‘हनीट्रॅप’, गूढ आणि काँग्रेसचे मौन !

ब्रिटिशांकडे ‘आपल्याच पंतप्रधानांच्या रंगेलपणाचे पुरावे मागणे’, ही गोष्ट भारतासाठी निश्चितच शोभनीय नाही. नेहरू आणि एडविना यांच्या प्रेमप्रकरणाचा चोथा चघळत बसण्यापेक्षा या ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून काही राष्ट्रविरोधी कारवाया झाल्या का ? याचे संशोधन मात्र व्हायला हवे !

विद्यार्थीनीवर बलात्कार करणार्‍या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रूहाब मेमन या माजी पदाधिकार्‍याला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, तर जवाहरलाल नेहरू खरे ‘माफीवीर’ ! – भाजप

५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा आनंदाने स्वीकारून ती १५ वर्षे अतोनात यातना सहन करून भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही.

राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी !

सध्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पोचताच त्यांना बाँबने उडवण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे.

(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे !’

राहुल गांधी यांच्या या विद्वेषी विधानावरून त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा आहे कि ‘भारत तोडो’ यात्रा आहे ? हे कुणीही सांगेल ! राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या अशा यात्रांवर सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे !

राहुल गांधी यांना अटक करा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खोटा आरोप करणार्‍या राहुल गांधी यांना अटक व्हावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू तथा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी सरकारकडे केली.