
भरतपूर (राजस्थान) – येथील आदिबद्री धाम आणि कनकाचल भागात अवैध उत्खननाच्या प्रकरणी साधू, संत आणि गावकरी यांनी ५५० दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने या क्षेत्राला ‘वनक्षेत्र’ घोषित करण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि याच्या एक दिवस आधी आंदोलनाच्या वेळी ६५ वर्षीय विजय दास या संतांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ते ८० टक्के भाजले होते. अंततः २३ जुलै या दिवशी त्यांचे देहली येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.
Rajasthan: Seer Vijay Das protesting against illegal mining dies after self-immolation https://t.co/TLGnPgJ84t
— Republic (@republic) July 23, 2022
संपादकीय भूमिकासंतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे ! |
आजगाव येथे ग्रामस्थांचा उद्रेक : खाण प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण रोखले !
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी यांची सेवा करत असतांना दाते कुटुंबियांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !