चीनचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्याविना तणाव असलेल्या ठिकाणांपासून भारतीय सैन्य माघारी फिरणार नाही ! – भारताने चीनला सुनावले

चीनचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्याविना तणाव असलेल्या ठिकाणांपासून भारतीय सैन्य माघारी फिरणार नाही ! – भारताने चीनला सुनावले

चीनवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हेच यातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. भारताने अशीच सतर्कता बागळली, तरच चीनला जशास तसे उत्तर देता येईल !

मुंबईच्या वीजप्रणालीद्वारे सायबर आक्रमण करणार्‍या चीनला ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !

मुंबईच्या वीजप्रणालीद्वारे सायबर आक्रमण करणार्‍या चीनला ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !

आपली आक्रमण करण्याची तीव्रता ही चीनहून अधिक हवी. आपल्याकडे असलेल्या क्षमतेचा वापर करून ‘सायबर सर्जिकल स्ट्राईक’ केले पाहिजेत. ज्या स्तरावर चीनने भारतावर आक्रमण केले, त्याच स्तरावर भारतानेही उत्तर द्यायला पाहिजे.

पाकमध्ये कोरोनावरील चिनी लस घेतलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण

पाकमध्ये कोरोनावरील चिनी लस घेतलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण

चीनच्या लसीवर यापूर्वीच जगभरातून शंका उपस्थित करण्यात आली आहे.

चीनचा शिनजियांगमधील उघूर मुसलमानांना नोकरीनिमित्त दुसर्‍या प्रांतात पाठवण्याचा प्रयत्न !

चीनचा शिनजियांगमधील उघूर मुसलमानांना नोकरीनिमित्त दुसर्‍या प्रांतात पाठवण्याचा प्रयत्न !

यामुळे शिनजियांगमधील मुसलमानांची संख्या न्यून होत आहे. बीबीसीने याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे. चीनने दावा केला आहे की, याद्वारे उघूर मुसलमानांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा, तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अवमान केला ! – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अवमान केला ! – देवेंद्र फडणवीस

ज्या भारतीय सैनिकांनी उणे तापमानात चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले, त्या सैनिकांविषयी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘चीनसमोर पळ काढला’, असे बोलून सैनिकांचा अवमान केला आहे.

तेलंगाणामध्येही वीजपुरवठा खंडित करण्याचा चीनचा प्रयत्न दक्षतेमुळे फसला !

तेलंगाणामध्येही वीजपुरवठा खंडित करण्याचा चीनचा प्रयत्न दक्षतेमुळे फसला !

चीनच्या आक्रमणाला भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे, अन्यथा तो पुनःपुन्हा अशी आक्रमणे करून भारताला वेठीस धरू शकतो !

(म्हणे) ‘पुराव्याविना करण्यात येणार्‍या आरोपांना कोणताच अर्थ नाही !’

(म्हणे) ‘पुराव्याविना करण्यात येणार्‍या आरोपांना कोणताच अर्थ नाही !’

गतवर्षी मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा चीनने केलेल्या सायबर आक्रमणामुळे झाल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला होता. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे वक्तव्य केले.

कोरोना प्रतिबंधक लस बनवणार्‍या भारतीय आस्थापनांवरही चीनचे सायबर आक्रमण ! – सिंगापूरच्या सायबर गुप्तचर आस्थापनाचा दावा

कोरोना प्रतिबंधक लस बनवणार्‍या भारतीय आस्थापनांवरही चीनचे सायबर आक्रमण ! – सिंगापूरच्या सायबर गुप्तचर आस्थापनाचा दावा

या दाव्यात तथ्य असेल, तर प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने नमते घेतल्याचे दाखवले असले, तरी त्याने वेगळ्या प्रकारे भारतावर आघात करण्याचे षड्यंत्र रचले आहे, हेच खरे !

चीनने देप्सांगपासून २४ किमी अंतरावरील चौकीजवळ केले नवीन बांधकाम !

चीनने देप्सांगपासून २४ किमी अंतरावरील चौकीजवळ केले नवीन बांधकाम !

उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रातून उघड : अशा विश्‍वासघातकी चीनसोबर कुठल्याही प्रकारची चर्चा करणे, हा आत्मघात असून आक्रमक धोरण राबवून त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !

म्यानमारचा लष्करी सत्तापालट !

म्यानमारचा लष्करी सत्तापालट !

९० टक्के बौद्ध नागरिक असणार्‍या म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हाती घेतल्यापासूनच जनतेने तीव्र विरोध चालू केला आणि १ मास संपून आताही तो चालू आहे. लष्कराच्या हाती सत्ता आल्यावर तेथील लोक म्हणालेे, ‘‘एका रात्रीत त्यांचे आयुष्य उलटसुलट पालटून गेले.’’