(म्हणे) ‘कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून लक्ष वळवण्यासाठी भारत सीमेवर कुरापती काढू शकतो !’
भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा अपलाभ घेत चीनच सीमेवर कुरापत काढू शकतो, असेच भारतियांना वाटते; मात्र ‘आम्ही तसे नाही’, असे दाखवण्यासाठी आणि जगाची दिशाभूल करण्यासाठी चीन सरकारचे मुखपत्र अशा प्रकारचा कांगावा करत आहे !