जॉन्सन भेटीचा लाभ उठवा !

जॉन्सन भेटीचा लाभ उठवा !

१४ लाखांहून अधिक भारतीय वास्तव्यास असलेल्या ग्रेट ब्रिटन या देशाचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन पुढील मासात भारताला भेट देणार आहेत. वर्ष २०१० पासून ‘ब्रिटन आणि भारत यांचे अस्तित्वात यायला लागलेले ‘नवे संबंध’ वर्ष २०१४ नंतर अधिक सुधारले.

(म्हणे) ‘चिनी कोरोना लस घेतलेल्या भारतियांनाच मिळणार चीनचा व्हिसा !’ – चीन

(म्हणे) ‘चिनी कोरोना लस घेतलेल्या भारतियांनाच मिळणार चीनचा व्हिसा !’ – चीन

भारत सरकारनेही चीनचा भारतीय दूतावास बंद करून चीनवर बहिष्कार घालावा !  

अ‍ॅमेझॉनकडून अंतवस्त्रे आणि पायपुसण्या यांवर श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाचे चित्र !

अ‍ॅमेझॉनकडून अंतवस्त्रे आणि पायपुसण्या यांवर श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाचे चित्र !

अ‍ॅमेझॉन हा सराईत गुन्हेगाराप्रमाणे भारतासह विविध देशांची राष्ट्र आणि धर्म यांची प्रतीके असणार्‍या चिन्हांचा जाणीवपूर्वक अवमान करून त्यांचे मूल्य न्यून करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे !

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या चीन सीमेवरील भारताची सुरक्षा !

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या चीन सीमेवरील भारताची सुरक्षा !

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना लागून चीनची सीमा आहे. या ठिकाणी चीन भारताला त्रास देऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. सिक्कीम, भूतान आणि चीन यांचे जेथे ‘ट्राय जंक्शन’ होते, तेथेही त्यांनी घुसखोरी केली होती. त्यामुळे भारत या सीमेवर अधिक लक्ष देत आहे.

चीनचे भारताशी सायबर युद्ध : एक आव्हान !

चीनचे भारताशी सायबर युद्ध : एक आव्हान !

गलवानमध्ये चीनला भारताला हरवता आले नाही; म्हणून तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या सायबर युद्धात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधानंतरही चीन ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधणार

भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधानंतरही चीन ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधणार

भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधाला चीन कोणतीही किंमत देत नाही, हेच त्याने दाखवून दिले आहे. चीन हे धरण बांधण्याचा विचारही करणार नाही एवढा धाक तो निर्माण करणार का ?

सौदी अरेबियाकडून चीनच्या १८४ संकेतस्थळांवर बंदी

सौदी अरेबियाकडून चीनच्या १८४ संकेतस्थळांवर बंदी

सौदी अरेबियाने निकृष्ट आणि खोट्या सवलती देऊन कपडे, बॅग, अत्तर आदी साहित्य विकणार्‍या चीनच्या १८४ संकेतस्थळांवर बंदी घातली आहे.

युद्धाची सिद्धता वाढवण्याचे चीनच्या राष्ट्रपतींचे सैन्याला आवाहन !

युद्धाची सिद्धता वाढवण्याचे चीनच्या राष्ट्रपतींचे सैन्याला आवाहन !

शी जिनपिंग यांच्या अशा आवाहनामुळे  येत्या १-२ वर्षांत जगाला तिसर्‍या महायुद्धाला सामोरे जावे लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! हे लक्षात घेता विशेषतः भारतीय सैन्याने आणि जनतेने युद्धसज्ज रहाण्याची आवश्यकता आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! 

(म्हणे) ‘भारत आणि चीन मित्र असल्याने एकमेकांसाठी धोकादायक नाहीत !’ – चीनचे परराष्टमंत्री वांग यी

(म्हणे) ‘भारत आणि चीन मित्र असल्याने एकमेकांसाठी धोकादायक नाहीत !’ – चीनचे परराष्टमंत्री वांग यी

वांग यी यांनी म्हटलेले हे वाक्य अर्धसत्य आहे ! भारत चीनसाठी धोकादायक नाही; मात्र चीन भारतासाठी धोकादायक आहे. चीन कधीही भारताचा मित्र होऊ शकत नाही.