कराड येथे अवैध पशूवधगृहावर पोलिसांची कारवाई !
गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोतस्करी चालूच आहे. यातून कायद्याचे अथवा पोलिसांचे कोणतेच भय गोतस्करांना वाटत नाही, हे लक्षात येते. पोलीस धाक कधी निर्माण करणार ?
गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोतस्करी चालूच आहे. यातून कायद्याचे अथवा पोलिसांचे कोणतेच भय गोतस्करांना वाटत नाही, हे लक्षात येते. पोलीस धाक कधी निर्माण करणार ?
काँग्रेसच्या राज्यात उघडपणे गोहत्या होतात, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना लज्जास्पद !
येथे ३ गायींची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी इलियास याला अटक केली आहे, तर महंमद आमु हा पसार झाला आहे. इलियास याच्या घरीच हे पशूवधगृह चालवण्यात येत होते.
गोमांसाची वारंवार होणारी अवैध वाहतूक आणि तस्करी थांबवण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना कधी काढणार ? गोमांसाची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल, असा धाक पोलीस निर्माण करणार कि नाही ?
काँग्रेसचे राज्य असतांना राजस्थानमध्ये अशा प्रकारे किती हिंदूविरोधी कारवाया चालू असतील, याचा विचारही न केलेला बरा !
बजरंग दलाच्या माहितीवरून पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्या २ जणांना अटक केली. जी माहिती बजरंग दलाला मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना का मिळत नाही ?
पालघर येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्या गोवंशियांची सुटका पोलिसांनी ४ किलोमीटरपर्यंत गोतस्करांचा पाठलाग करत त्यांना पकडले. गाडीत ६ गोवंशियांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले आहे.
यू ट्यूब चॅनल चालवणार्या कामिया जानी यांनी घेतले पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे दर्शन
राजरोजपणे गोवंशियांची हत्या होत असूनही प्रशासनाकडून कठोर कारवाई न होणे, हे संतापजनक !
जिल्हाधिकार्यांच्या ‘उघड्यावर गोमासांची विक्री करू नये’, या आदेशाला धाब्यावर बसवून उघड्यावर गोमांसाचे प्रदर्शन करून त्याची विक्री केली जाते.