हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांवर ‘ईडी’ची धाड !

‘गोडसाखर’ साखर कारखान्यामध्ये अवैध १०० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच ११ जानेवारीला हसन मुश्रीफ यांचे कागल, पुणे येथील निवासस्थान यांच्यावरही धाड टाकण्यात आली होती.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कर्णावती (गुजरात) येथील आयडीबीआय बँकेत ‘मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलन’ या विषयावर व्याख्यान

‘आयडीबीआय बँके’च्या वतीने ‘निरोगी रहाणीमान आणि यशस्वी व्यावसायिक अन् वैयक्तिक जीवन’ या विषयावर ‘ऑनलाइन’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

‘स्टॉक एक्सचेंज’ (समभाग विक्री बाजार) आणि ‘सेबी’ यांचे डोळे उघडणारा ‘कार्वी’चा महाघोटाळा !

‘सेबी’ने दिलेल्या माहितीनुसार ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग’ने ग्राहकांच्या खात्यातील समभाग विकून १ सहस्र ९६ कोटी रुपये त्यांच्या समूहाचे आस्थापन असलेल्या ‘कार्वी रिॲल्टी’मध्ये हस्तांतरण केले.

‘युपीआय’वरील आर्थिक व्यवहाराच्या मर्यादा निश्‍चित

‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखादी व्यक्ती आता ‘युपीआय’द्वारे प्रतिदिन केवळ १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहे.

पाकिस्तानकडे भाजीपाला खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत !

‘भाजीपालाही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल’, अशी चिंता ‘फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे कार्यवाहक अध्यक्ष सुलेमान चावला यांनी व्यक्त केली आहे.

भारतात आगामी काळात येणारी उष्णतेची लाट सहन करण्यापलीकडे असेल !  

जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात भारत आधीपासून उष्णतेचा सामना करत आहे. येणार्‍या उन्हाळ्यापूर्वीच उन्हाळा चालू होणार असून त्याची तीव्रता पूर्वीपेक्षा अधिक असणार आहे’, असा दावा केला आहे. ‘भारत जगातील पहिला देश असेल, ज्यामध्ये उष्णता मनुष्याला सहन करण्याच्या पलीकडे असणार आहे’, असेही यात म्हटले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दादर आणि गोवंडी येथील शाखांनी साप्ताहिक सुटी शुक्रवार करण्याचा निर्णय घेतला मागे !

वास्तविक असा निर्णय घेतलाच कसा ? हे अधिकोष पाकिस्तानात आहे का ? हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तक्रार नोंदवली नसती, तर हे असेच चालू राहिले असते. शुक्रवारची सुटी घोषित करणार्‍यांवर प्रथम कारवाई करा !

नाशिक येथे सिद्धिविनायक बँकेतील ३ कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद !

बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यायला हवी !

रूपी बँकेचा परवाना रहित करण्याच्या आदेशाच्या स्थगितीची मागणी अर्थ मंत्रालयाने फेटाळली !

नियमांचे उल्लंघन करणे आणि आर्थिक अनियमिततेमुळे तोट्यात आलेल्या रूपी सहकारी बँकेला वाचवण्याचे न्यायालयीन आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ही बँक इतिहासजमा होणार आहे.