बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेला परकीय साहाय्याची आवश्यकता आणि भारताने घ्यायचा बोध !
‘ही परिस्थिती बांगलादेशात का उद्भवली ?’, त्यामागील कारणे, बांगलादेशाची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने चालू आहे का ? ‘भारताने यातून काय बोध घ्यावा ?’, या सूत्रांचा ऊहापोह या लेखात केला आहे.