२ धर्मांमधील वाद संवेदनशीलरित्या हाताळण्याची उपजिल्हाधिकार्यांना सूचना ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण
गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण
‘दारुल उलूम देवबंद’चा इतिहास आणि वर्तमान पहाता भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी कारवाया केल्या जात असल्याने तिच्यावर बंदी घालणेच योग्य ठरेल ! यासाठी हिंदूंनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे !
आक्रमणकर्ते ख्रिस्ती असल्यामुळे सार्दिन त्यांच्या धर्मबांधवांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगत आहेत. यातून त्यांचीही धर्मांधता लक्षात येते. याविषयी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या काँग्रेसच्या अन्य नेत्यांना काय म्हणायचे आहे ?
देशातील हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या पुन्हा हिंदूंना मिळण्यासाठी आता केंद्र सरकारनेच कायदा करणे आवश्यक झाले आहे !
राज्याच्या मंत्र्यांवर आक्रमण झाले असतांना दुसर्या दिवशी गुन्हा नोंद करणारे पोलीस सामान्यांच्या संदर्भात कशी कारवाई करत असतील ?
नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यात आली. नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि ५ टक्के मुसलमान आहेत.
हिंदूंनो, बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात समाजमाध्यमांतून संघटनात्मक दबाव आणा !
अयोध्येत प्रभु श्रीराममंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर देशभरात कट्टरतावादी धर्मांधांकडून येनकेन प्रकारेण हिंदूंवर आक्रमणे करण्यात येणे, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, देशविरोधी भावना निर्माण करणे..
नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि केवळ ५ टक्के मुसलमान असतांना ही स्थिती असेल, तर उद्या हे मुसलमान आणखी २० टक्क्यांनी वाढले, तर नेपाळची स्थिती काश्मीरप्रमाणे झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
मंत्र्यांवर आक्रमण करण्याइतपत उद्दाम झालेले गोवा राज्यातील ख्रिस्ती ! या आक्रमणामागील खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधून सरकारने सत्य समोर आणणे आवश्यक !