मुसलमान तरुणीशी विवाह करणार्या हिंदु तरुणाची हत्या
हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावर नेहमीच त्याची हत्या झाल्याच्या घटना घडतात, यावर निधर्मीवादी मात्र तोंड बंद ठेवतात !
हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावर नेहमीच त्याची हत्या झाल्याच्या घटना घडतात, यावर निधर्मीवादी मात्र तोंड बंद ठेवतात !
‘द्वापरयुगात कौरव पांडव यांचे ज्याप्रमाणे युद्ध झाले होते, त्याचप्रमाणे मराठे आणि गिलचे पानीपतच्या युद्ध भूमीवर लढले. आपल्या सर्वांना काय वाटले की, पानीपत वर्ष १७६१ ला होऊन गेले; पण तसे नाही. आता या क्षणाला पानीपतचे युद्ध चालू आहे.
‘हे मृत्युंजय, महाकाल, या आपत्काळात (तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे प्रतिकूल ठरणार्या काळात) रज-तमाचा नाश करून तू सत्-चित्-आनंद स्वरूपातील सनातन धर्माची स्थापना करणार आहेस.
या असहिष्णुतेविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर झाल्यानंतरही हिंदू वैध मार्गाने कारवाई करण्याचा प्रयत्न करतात; मात्र धर्मांध थेट कायदा हातात घेऊन खरा प्रेमी असणार्या हिंदु तरुणाची हत्या करतात !
धर्मांधों की इस असहिष्णुता पर सेक्युलर चुप क्यों हैं ?
हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! केंद्र सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने हिंदूंच्या विरोधाची वाट न पहाता हिंदुविरोधी नियम, कायदे हटवावेत, तसेच हिंदूंच्या देवता, धर्म, समाज यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !
पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचे फुत्कार ! धर्मांधांमध्ये सर्वधर्मसमभाव नसतो आणि ते अन्य धर्मियांच्या विशेषतः हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करतात, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! त्यांनी आता सोमनाथ मंदिराऐवजी ‘पाकचे रक्षण कसे होणार ?’, हेच पाहावे !
भारतात अशा प्रकारची एकही घटना अल्पसंख्यांक धर्मियांच्या संदर्भात घडत नाही, उलट अल्पसंख्यांक धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे, त्यांच्या मंदिरांची आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, लव्ह जिहाद आदी घटना घडतात.
आरोपींना त्वरित अटक करण्याची अखिल भारतीय हिंदु महासभेची मागणी – भाजपच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण होणे अपेक्षित नाही ! तेथील हिंदुत्वनिष्ठांना आश्वस्त करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
रायबरेली (उत्तरप्रदेश) येथे स्वच्छेने हिंदु धर्म स्वीकारून स्वतःच्या भूमीवर मंदिर बांधण्याचा प्रयत्न केल्यावर धर्मांध सरपंचाने साथीदारांसह देवप्रकाश पटेल यांच्या घराच्या दाराला बाहेरून कडी लावली. नंतर घराला आग लावून त्यांच्या कुटुंबाला जाळण्याचा प्रयत्न केला.