ऑस्ट्रिया : सीरियन व्यक्तीने केलेल्या चाकूच्या आक्रमणात १४ वर्षीय मुलीचा मृत्यू !
‘अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात’, हे केवळ भारतातच नव्हे, तर युरोपातील घटनांतूनही लक्षात येते !
‘अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात’, हे केवळ भारतातच नव्हे, तर युरोपातील घटनांतूनही लक्षात येते !
शिवसेना, श्रीराम सेना यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ पक्ष अथवा संघटना यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध केल्यावरून त्यांना शहाणपणा शिकवणारे पुरो(अधो)गामी आता बांगलादेशात जाऊन या कट्टरतावादी मुसलमानांना उपदेशाचे डोस का पाजत नाहीत ?
काही मिनिटे गोंधळ घालण्याच्या बेशिस्त वर्तनामुळे तेथील सामान्य प्रवाशांना त्रास झाला, त्याचे काय ? मुळात प्रशासनाविषयी मुसलमानांना भयच राहिले नसल्याचे या घटनेतून लक्षात येते. याविषयी प्रशासन काहीच का बोलत नाही ?
एका बांगलादेशीला पकडल्यावर त्याची सीमापार रवानगी करण्याची किचकट प्रक्रिया सोपी केली पाहिजे. घुसखोरांची सर्व संपत्ती जप्त करण्यासह त्यांची तात्काळ पाठवणी झाली पाहिजे, अन्यथा युरोपप्रमाणे येथेही एकट्या-दुकट्याने जिहाद्यांची आक्रमणे होण्यास वेळ लागणार नाही.
भारतातही कोट्यवधी घुसखोर रहात आहेत, त्यांना लवकरात लवकर भारतातून हाकलून दिले नाही, तर यापेक्षा अधिक मोठ्या संकटाला भारताला सामोरे जावे लागेल, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही !
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात एका बंदीवानाने झोपलेल्या दुसर्या बंदीवानावर पेनचा वापर करून आक्रमण करण्याची घटना १० फेब्रुवारी या दिवशी घडली.
बांगलादेशाची राजधानी ढाका येथे एका पुस्तक मेळ्यातील सब्यसाची प्रकाशनाची पुस्तके विकणार्या केंद्रावर जिहाद्यांनी आक्रमण केले.
बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराची ठिणगी उसळली आहे. देशातील २४ हून अधिक जिल्ह्यांमध्ये निदर्शकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर आक्रमण केले आणि त्यांना आग लावली.
बांगलादेशात ५ फेब्रुवारीच्या रात्री पुन्हा मोठा हिंसाचार झाला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाक्यातील ‘धनमोंडी-३२’ येथील निवासस्थानी आक्रमण करून प्रचंड तोडफोड करण्यात आली.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतांनाही काँग्रेसच्या नगरसेवकाला न्याय मिळत नाही, तेथे सामान्य जनतेची काय स्थिती असेल, याची कल्पना करता येईल !