विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा !
समितीचे हातकणंगले येथील तहसीलदारांना निवेदन
समितीचे हातकणंगले येथील तहसीलदारांना निवेदन
एम्आयडीसी संगणकीय प्रणालीवर झालेले सायबर आक्रमण रशियातून झाल्याची माहिती पोलीस अन्वेषणात उघड झाली आहे.
राहुरी (नगर) येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.
आधुनिक वैद्य मत्ते रुग्णांना पडताळत असतांना हे आक्रमण करण्यात आले. त्यात आधुनिक वैद्य गंभीर घायाळ झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात आले.
उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यव्यस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांनाही अशा प्रकारे गोतस्करी होतेच कशी ? पोलीस आंधळे आहेत का ? जी माहिती गोरक्षकांना मिळते ती पोलिसांना का मिळत नाही ? कि ‘पोलीस गोतस्करांकडून हप्ते घेतात’, असे हिंदूंनी समजायचे का ?
आतापर्यंत देशातील साधू,संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होत होत्या. त्यात हिंदुत्वनिष्ठ मंत्र्यांनाही लक्ष्य करण्याचीही धमकी पहता सहस्रो साधू, संत, महंत आदींचे रक्षण करण्याचे दायित्व केंद्र सरकारने उचलून जिहादी आतंकवादाचा निःपात केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
नियमांचे पालन न करता उलट पोलिसांवर प्राणघातक आक्रमणे करणार्या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! भारतभरातील पोलीस धर्मांधांच्या हातून मार खातात. या पोलिसांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही, असे समजायचे का ?
नियमांचे पालन करण्याऐवजी त्यांचा अशा प्रकारे विरोध करणार्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार झाले आहेत, हे लक्षात येते ! असे विद्यार्थी कधीतरी देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील का ?
अफगाणिस्तानच्या अरघनदाब जिल्ह्यात वायूदलाने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ८० आतंकवादी ठार झाले. यात तालिबानी संघटनेचा प्रमुख सरहदी हाही ठार झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान यांनी दिली.
नक्षलवाद्यांना चीनसारख्या देशांतून शस्त्रसाठा मिळत आहे, तोही रोखण्याचा प्रयत्न गेल्या ६० वर्षांत होऊ शकलेला नाही, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे मोठे अपयश आहे.