गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रक्रिया धिम्या गतीने चालत असल्याने गुन्हेगार गुन्हे करण्यामध्ये सक्रीय असल्याचे उघड
गुन्हेगारांची तडीपारी म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यातील संकट इतरांवर ढकलणे आहे ! अशा शिक्षांचा कधी लाभ होऊ शकेल का ?
गुन्हेगारांची तडीपारी म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यातील संकट इतरांवर ढकलणे आहे ! अशा शिक्षांचा कधी लाभ होऊ शकेल का ?
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच अशा घटनांतून पुनःपुन्हा समोर येत, हे आता लक्षात घ्यायला हवे !
अवैध गौण खनिज उत्खनन आणि चोरी यांवर महसूल विभागाच्या पथकाची कारेगावात (ता. शिरूर) येथे कारवाई चालू होती. आरोपी धीरज पाचर्णे हा शिरूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे.
अशी माहिती देणारा दूरभाष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ने) आल्याने या प्रकरणी अन्वेषण चालू करण्यात आले आहे. हा दूरभाष बंगालमधील रानाघाट येथून आल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्याही धर्माचा द्वेष करणे चुकीचेच आहे; मात्र जेव्हा धर्मांधांकडून अन्य धर्मियांचा द्वेष केला जातो, त्यांना ठार मारले जाते, तेव्हा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
कोरोना विषाणूच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढण्यामध्ये वैद्य किंवा आधुनिक वैद्य सर्वांत पुढे आहेत. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र लढाई आणि संघर्ष चालू आहे. असे असतांनाही काही आधुनिक वैद्यांवर आक्रमणे झाली आणि होत आहेत.
स्वतःचेही रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ? जमावाला पोलीस प्रत्युत्तरही देवू शकत नाहीत का ? त्यांना प्रशिक्षणात हेही शिकवले जात नाही का ?
चीनमधील अनहुई प्रांतातील आनछिंग शहरामध्ये एका २५ वर्षीय बेरोजगार तरुणाने संतापाच्या भरात काही लोकांवर चाकूद्वारे आक्रमण केले. यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण घायाळ झाले.
मुसलमानबहुल नूरपूर गावात असे व्हायला ते भारतात आहे कि पाकमध्ये ? असे भारतात सर्वत्र होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहेे !
पालघर तालुक्यातील गांजेढेकाळे आणि जायशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतून पालघर जिल्हा परिषदेचा कोरोनाविषयीची जनजागृती करणारा चित्ररथ जात होता. तेथील मद्याच्या नशेत धुंद असलेल्या १० ते १२ गावगुंडांनी रथ थांबवला आणि आक्रमणही केले