पाकच्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा
पाकच्या सैन्याने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमधील नियंत्रणरेषेजवळ शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केलेल्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा झाले.
पाकच्या सैन्याने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमधील नियंत्रणरेषेजवळ शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केलेल्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा झाले.
वर्ष २०१९ मध्ये एका वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने दंड आणि ७ वर्षे सक्तमजुरी, अशी शिक्षा ठोठावली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईद घरामध्येच सुरक्षित असून तो पाहुण्यांना सहज भेटू शकतो.
मनसेचे जमील शेख यांच्या हत्येच्या प्रकरणात शाहीद शेख (वय ३५ वर्षे) या संशयिताला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे.
जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही !
तृणमूल काँग्रेसने भाजपचा दगडफेकीचा आरोप फेटाळला !
स्मारक उभारणे हे योग्य असले, तरी ज्यांनी हे आक्रमण केले, त्यांची कबर खोदण्याची अधिक आवश्यकता आहे, त्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?
ओवैसी म्हणाले, नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइक करा. चीनवर तुम्ही गप्प का बसला आहात ? तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात आणि चीनचे नाव घेण्यासही घाबरत आहात. तुम्ही सर्जिकल स्ट्राइक करा, आम्ही तुमची प्रशंसा करू !
हिंदु धर्मात ईश्वरनिर्मित वर्णाश्रमव्यवस्था आहे आणि त्यात जाती नाहीत. जाती या मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे ईश्वरी राज्यात म्हणजेच हिंदु राष्ट्रात अशा प्रकारचा जातीभेद नसल्याने कुणावरही अन्याय होणार नाही !
‘भारतात इस्लामद्वेषाची परिसीमा’ या कार्यक्रमात अरूंधती रॉय यांनी केलेल्या भारतविरोधी टीकेचे हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी केलेले खंडण प्रसिद्ध करत आहोत.