‘वक्फ बोर्डा’च्या नावाखाली संपूर्ण देशभरात ‘लॅण्ड जिहाद’ चालू ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस
‘एखाद्या भूमीवर ‘वक्फ बोर्डा’चा फलक लावण्यात आला असल्यास हिंदूंनी जागरूक रहावे.
‘एखाद्या भूमीवर ‘वक्फ बोर्डा’चा फलक लावण्यात आला असल्यास हिंदूंनी जागरूक रहावे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कोरोना महामारीच्या काळात मनाची स्थिती स्थिर कशी ठेवावी?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संग
‘लव्ह जिहाद’मुळे मोठ्या प्रमाणात भारतातीलच नव्हे, तर भारताबाहेरील हिंदूंसहित शीख युवतींचेही धर्मांतर झाले असून हिंदु कुटुंबव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम ..
आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. पक्षाचे खासदार के. रघुराम कृष्णम् राजू यांनी राज्य सरकारच्या धर्मविरोधी धोरणांना विरोध केल्याने त्यांना स्वपक्षातूनच जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे…
उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखे प्रखर हिंदुत्वनिष्ठ सत्तेत असतांना तेथे साधू, संत-महंत, पुजारी यांची हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. या सर्वांच्या सुरक्षेसाठी सरकारने कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे !
नुसता गुन्हा नोंद करून उपयोग नाही, तर त्याला अटक करून कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत ! पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या विरोधात असणारा कायदा भारतातही असला पाहिजे !
‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ यानुसार ‘आधीच काँग्रेसवाला त्यात धर्मांध’, असे असल्यावर हिंदु धर्माचा अवमानच करणारच ! अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
फ्रान्सच्या शार्ली हेब्दो या प्रसिद्ध नियतकालिकाने आता हिंदूंच्या देवतांना भारतातील कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनअभावी होणार्या मृत्यूंसाठी उत्तरदायी ठरवण्याचा हास्यास्पद प्रकार केला आहे. या नियतकालिकाने एका चित्रात अनेक भारतीय भूमीवर झोपले असून ते ऑक्सिजनसाठी तडफडत ….
कोरोनासारख्या संकटकाळात मनाची स्थिती स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी नुकतेच एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत ‘वक्फ बोर्डा’ने मोठ्या प्रमाणात हिंदूंची भूमी बळकावली आहे. कायद्याचा उपयोग करून ही भूमी आपण पुन्हा मिळवू शकतो.’